जल संवर्धनासाठी ‘युवा जलदिंडी’; खानापूर येथून अभियानाचा शुभारंभ:युवा भारत केंद्र, युनिसेफ, यशदा आणि साने गुरुजी मंडळाद्वारे आयोजन‎

वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे महत्त्व व जल साठ्यांचे जतन काळाची गरज बनली आहे. याच उद्देशाने केंद्रीय युवा कार्यक्रम तथा क्रीडा मंत्रालय, ””मेरा युवा भारत केंद्र”” अकोला, युनीसेफ़ महाराष्ट्र, ‘यशदा’ जलसाक्षरता…

थायलंडहून मागवलेल्या बुद्ध मूर्तीची अनाथ पिंडक विहारात प्राणप्रतिष्ठा:228 तरुणांना अधिकारी बनवणाऱ्या अभ्यासिकेसाठी दिली स्वतःची जागा‎

येथील स्थानिक सिद्धार्थ नगर भागातील ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या ‘अनाथ पिंडक बुद्ध विहारात’ थायलंड येथे विशेष स्वरूपात निर्मिती केलेल्या तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना व बुद्ध स्तूप विहाराचा लोकार्पण…

माती उत्खनन परवानगीसाठी कुंभार समाज झाला आक्रमक:जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदाेलन; जिल्ह्यामधील समाज बांधवावर आता आर्थिक संकटाचे सावट‎

बाळापूर येथील पारंपरिक मातीपासून वीट निर्मिती करणाऱ्या कुंभार समाजातील कारागिरांना माती उत्खननाची परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी कुंभार समाज सामाजिक संस्थेकडून बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तहसील कार्यालयाकडून…

एनसीसी कॅडेट्सकडून तंबाखूविरोधात प्रबोधन:राधादेवी गोयनका महिला काॅलेजचा उपक्रम‎

जागतिक तंबाखूमुक्त दिना चे औचित्य साधून ११ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, अकोलाच्या वतीने शहरात भव्य “नशामुक्ती अभियान‘ राबवण्यात आले. अमरावती ग्रुप अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात ५०० हून अधिक कॅडेट्सनी…

कच्चे बांधकामाची परवानगी; कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करा- आ.पठाण:तार फैलमधील अतिक्रमणप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक‎

रेल्वे प्रशासनाच्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे बेघर झालेल्या तार फैल आणि गडंकी परिसरातील २१५ कुटुंबांच्या पुनर्वसनाच्या मुद्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. बैठकीत आमदार साजीद खान पठाणे, जिल्हाधिकारी वर्षा मिना यांच्याह अन्य…

जलतरणातील थरारक कवायतींनी भारावले प्रेक्षक:श्री हव्याप्र मंडळाच्या जलतरण तलावावर सिंक्रोनाईज्ड स्विमिंग

श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या राष्ट्रीय स्तरावरील १०२ व्या उन्हाळी शिबिरांतर्गत आयोजित जलक्रीडा प्रात्यक्षिकांनी प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. मंडळाच्या जलतरण तलावावर सायंकाळी जलक्रीडा, कवायतींचे सादरीकरण केले . या कार्यक्रमात जलतरणाचे…

शिवकालीन युद्धकला, सांकेतिक भाषेचे कंवर नगरात तरुणांना धडे:शंभू शौर्य मर्दानी आखाड्याद्वारे आयोजित मर्दानी खेळ शिबिराचा उत्साहात समारोप‎

शंभू शौर्य मर्दानी आखाड्याद्वारे १५ मे ते ३१ मे या कालावधीत आयोजित मर्दानी खेळ व स्व-संरक्षण शिबिराचा समारोप ३१ मे रोजी स्थानिक मनपा शाळा क्र. १६, अंबिका नगर मैदान, कंवर…

युद्धामुळे युरियाची टंचाई; अकोटमध्ये बंदोबस्तात खत विक्रीची वेळ:मूग, उडीद आणि ज्वारी या पिकांच्याही क्षेत्र व उत्पादकतेत चढ-उतार- शेतकरी चिंताग्रस्त‎

मध्य पूर्वेतील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर एलएनजी पुरवठ्यावर कमालीचा परिणाम झाला आहे. युरिया खताच्या निर्मितीसाठी ‘नॅचरल गॅस’ हा मुख्य कच्चा माल आहे. या पुरवठा साखळीत अडथळा आल्याने भारतात युरियाची आयात मंदावली…

संत्रा उत्पादकांचे प्रति हेक्टर एक लाख मदतीसाठी तहसील कार्यालयात ठिय्या:वरूड तालुक्यात गारपिटीने संत्रा-मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान‎

तालुक्यात ३० व ३१ मे रोजी झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आधीच एप्रिल व मे महिन्यातील ४५ ते…

पुनर्वसनाशिवाय धरणाचे काम करू देणार नाही:प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त, रोहणखेडा-पर्वतापूर येथील संतप्त ग्रामस्थांनी धरणाचे सुरू असलेले बांधकाम पाडले बंद‎

पेढी बॅरेजसाठी तब्बल ८५० एकर जमीन देऊन विस्थापित झालेल्या रोहणखेडा-पर्वतापूर येथील नागरिकांचा संयम अखेर संपला असून पुनर्वसनाच्या मागणीसाठी त्यांनी थेट धरणाच्या कामावरच ब्रेक लावला आहे. “आधी पुनर्वसन, मग धरणाचे काम”…

error: Content is protected !!