कोणालाही खबर नाही, एकनाथ शिंदेंनी थेट दिल्ली गाठली:अमित शहांसोबत बंद दाराआड बैठक; गुप्त दिल्ली दौऱ्याने राजकारणात खळबळ

राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा तिढा अधिकच वाढताना दिसत असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याची जोरदार चर्चा रंगली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या त्यांच्या भेटीबाबत…

सेनगाव तालुक्यात वीज कोसळून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू:पेरणीपूर्व मशागत करत असताना काळाचा घाला, भानखेडा गावावर शोककळा

सेनगाव तालुक्यातील भानखेडा येथे शेतात नांगरणीचे काम करीत असतांना अचानक विज अंगावर पडल्याने एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ता. 25 रात्री घडली आहे. जगन सिताराम कोटकर (35) असे…

कयाधू नदी घेणार मोकळा श्वास!:5 लाख घनमीटर गाळ काढण्यास सुरुवात; 50 कोटी लीटर पाणी साठणार

हिंगोली जिल्ह्याची जीवनदायीनी म्हणून ओळख असलेल्या कयाधू नदीच्या रुंदीकरण व खोलीकरणाचे काम मृद व जल संधारण विभागाच्यामार्फत हाती घेण्यात आले असून ता. 21 जून पर्यंत तब्बल 5 लाख घनमीटर गाळ…

जि.प. बदल्यांचा तिढा मंत्रालयात; मंत्री जयकुमार गोरे यांना साकडे:स्थगित केलेल्या बदल्या सुरू कराव्यात, कर्मचारी संघटना‎

जनगणनेमुळे स्थगित केलेल्या बदल्या तत्काळ सुरू कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेने केली आहे. त्यासाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना प्रदेश पदाधिकाऱ्यांमार्फत साकडे घालण्यात आले असून…

राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान:जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; मोझरीचे जनार्धन बोथेंना ‘पद्मश्री’, ‘ग्रामगीते’चा खऱ्या अर्थाने राष्ट्रीय पातळीवर सन्मान‎

अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात आज, सोमवार, २५ मे रोजी मानाचा तुरा रोवला गेला आहे. मोझरी येथील थोर समाजसेवक आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे माजी खाजगी सचिव जनार्धन बापूराव बोथे (बोथे गुरुजी)…

व्यक्ती निर्माण ते राष्ट्र निर्माण हाच महासत्तेचा मार्ग- खासदार डॉ.बोंडे:‘मल्टीपर्पज फाउंडेशन’तर्फे 10 वी आणि 12 वीच्या गुणवंतांचा गौरव‎

“देशाचा विकास करायचा असेल तर सर्वात आधी तरुणांचे चारित्र्य आणि व्यक्ती निर्माण होणे गरजेचे आहे. ‘व्यक्ती निर्माण ते राष्ट्र निर्माण’ हाच भारताला जागतिक महासत्ता बनवण्याचा एकमेव मार्ग आहे. जेव्हा या…

पतीच्या पार्थिवाजवळ पत्नी दोन दिवस बेशुद्धावस्थेत पडून:जनगणना कर्मचाऱ्यांमुळे मिळाली तत्काळ वैद्यकीय मदत‎

जनगणनेच्या कामासाठी गेलेल्या‎कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका वृद्ध‎महिलेला वेळीच वैद्यकिय मदत मिळू शकली.‎ही घटना शहरातील वार्ड क्रमांक १९ मधील ‎‎सर्कल क्रमांक ३ येथे उघडकीस आली. ‎‎प्राथमिक वैद्यकिय अंदाजानुसार दोन‎दिवसांपूर्वी वृद्ध पतीचा मृत्यू…

25 वर्षांनंतरही सोयाबीन पिकाला सक्षम पर्याय मिळेना:मका, तुरीचे क्षेत्र वाढणार, खरीप पेरणीपूर्वीच अमरावतीच्या बळीराजासमोर आव्हानांचा डोंगर‎

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून खरिपातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनमधून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. कपाशीचीही स्थिती काहीशी अशीच आहे. परिणामी,…

पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन:कुटासा-पातोंड्यातील प्रश्नावर काँग्रेस आक्रमक‎

तालुक्यातील कुटासा व पातोंडा परिसरात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावर युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस…

जनगणनेच्या कार्यातील शिक्षकाचा मृत्यू:विमाकवच लागू करण्यात यावे, शिक्षक संघटनांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; कुटुंबाला अर्थसाहाय्य आवश्यक‎

जनगणनेचे राष्ट्रीय कार्य करताना शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. हे कार्य करणाऱ्या सर्व शिक्षकांना विमा कवच लागू करण्यात यावे. अशी मागणी जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षक संघटनांनी जिल्हाधिकारी तथा जनगणना अधिकाऱ्यांना…

error: Content is protected !!