नाशिकमध्ये भाजपचे ‘ऑपरेशन मनधरणी’:उदय सामंत म्हणाले- गोकुळ गीतेंवर कोणताही दबाव टाकला नाही, विनंती करणे 302चा गुन्हा होत नाही!

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर महायुतीसमोरील राजकीय अडचणी कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहेत. राज्यसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांना उमेदवारी न मिळाल्याने निर्माण झालेली चर्चा अद्याप थांबलेली नसतानाच आता नाशिकमध्ये भाजपचे…

इंडिया आघाडी विखुरलेली नाही:दिल्लीतील बैठकीत 23 पक्ष एकत्र येणार, आगामी निवडणुकांवर होणार चर्चा- संजय राऊत

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची आज दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला आघाडीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार असून आगामी राजकीय रणनीती, संघटनात्मक बांधणी आणि निवडणूक तयारीबाबत…

महामार्गांवरील दुभाजक बनले मृत्यूचे सापळे:वर्षभरात 50 अपघात, 6 बळी; 7 राज्य व 2 महामार्गांवरील दुभाजकांची दुरवस्था‎

अहिल्यानगर शहरातून ७ प्रमुख राज्य महामार्ग आणि २ राष्ट्रीय महामार्ग जातात. हे महामार्ग शहराला इतर राज्यांशी आणि जिल्ह्यांशी जोडणारे महत्त्वाचे दुवे आहेत. मात्र, सध्या या रस्त्यांची अवस्था कुठे चांगली तर…

इतरांची मुलं मंत्री, तोच न्याय मला लावा:राज्यसभा उमेदवारीवर छगन भुजबळ म्हणाले- मी नाराज नाही, भाजपने विरोध केला यात तथ्य नाही!

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून राज्यसभा उमेदवारीचा विषय चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना राज्यसभेत पाठवले जाईल, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, शेवटच्या क्षणी…

सरकारने कर्जमाफी करताना जाचक निकष लावून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली:खुडसरगावचे शेतकरी आक्रमक, फसव्या कर्जमाफीचा निषेध

सत्ता मिळवण्यासाठी २०२४ च्या निवडणुकीत महायुती सरकारने शेतकऱ्यांना ‘सरसकट कर्जमाफी’चे आश्वासन दिले होते. मात्र, सत्ता आल्यानंतर शासनाने कर्जमाफी करताना अनेक जाचक निकष लावून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. सरकारचे हे…

‘कुकडी’च्या उन्हाळी आवर्तनाला कात्री लागल्याने पिके करपण्याच्या मार्गावर:शेतकरी हवालदिल, उपलब्ध पाणी पिण्यास व फळबागांसाठी देण्याचा निर्णय

श्रीगोंदे तालुक्याला वरदान ठरलेल्या कुकडी लाभक्षेत्रात यंदा तीव्र उन्हाळा आणि अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे मोठे जलसंकट निर्माण झाले आहे. कुकडी प्रकल्पाचे उन्हाळी हंगामातील दुसरे आवर्तन रद्द करून उपलब्ध पाणी केवळ पिण्यासाठी व…

इतिहासाचा जिवंत साक्षीदार:नेवासे नगरपंचायतीत जपलाय 73 वर्षे जुन्या लाकडी कपाटाचा वारसा

एखादी वस्तू केवळ उपयोगापुरती मर्यादित न राहता इतिहासाची जिवंत साक्षीदार कशी ठरू शकते, याचे उदाहरण सध्या नेवासे नगरपंचायत कार्यालयात पाहायला मिळत आहे. येथे ७३ वर्षे जुने एक लाकडी कपाट आहे….

तुकाईमाता डोंगरावर तीन हजारांहून अधिक बिजारोपण:आव्हाड महाविद्यालयाचा उपक्रम, पर्यावरण संवर्धन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी – प्राचार्य चौरे‎

पाथर्डी येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या वतीने हंडाळवाडी शिवारातील तुकाईमाता डोंगर परिसरात विविध प्रजातींच्या वनस्पतींचे बिजारोपण करण्यात आले. यामध्ये लिंब, करंज, गुलमोहर, जांभूळ, सीताफळ, चिंच, बोर आदी वनस्पतींच्या बियांचा समावेश होता….

शिंदे महाविद्यालयाच्या चौघांची सैन्यात, तर कबड्डीपटूची पोलिस दलात निवड

देशसेवा, शिस्त, नेतृत्व आणि समर्पण यांचे प्रतीक असलेल्या राष्ट्रीय छात्र सेना विभागासाठी अभिमानास्पद अशी कामगिरी महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयातील चार कॅडेट्सनी केली. या चारही कॅडेट्सची भारतीय सैन्य दलात, महाविद्यालयाचा राष्ट्रीय…

संविधानाला सुसंगत सध्याचे सरकार नाही:त्यांचे संविधानप्रेम नावापुरतेच; ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष लोमटे यांचे परखड मत‎

आज ज्या पद्धतीचे आणि विचाराचे सरकार देशात व वेगवेगळ्या राज्यांत आलेले आहे, ते संविधानाला सुसंगत नाही. ज्यांनी स्वातंत्र्यापूर्वीपा सून संविधानाला रोखठोक विरोध केला, आज त्यांचे नाव घेतल्याशिवाय सत्तेचा मार्ग मोकळा…

error: Content is protected !!