खरीप पिकांवर संकट; मृग नक्षत्र कोरडे; बळीराजा चिंतेत:आर्द्रा नक्षत्राच्या सुरुवातीला दमदार पावसाची गरज; अनेक भागांत धुरळा‎

रोहिणी नक्षत्र कोरडे गेल्यानंतर त्यापाठोपाठ मृग नक्षत्रही पूर्णपणे कोरडे गेल्यामुळे महान व परिसरातील बळीराजा प्रचंड चिंतेत पडला आहे. खरिपातील मूग आणि उडदाची पेरणी मृग नक्षत्रात करणे अत्यंत महत्त्वाचे असते; मात्र…

जिल्ह्याला 2राज्यस्तरीय कृषी पुरस्कार; वंदना धोत्रे, राजेंद्र तालेंच्या कामाची दखल:मुंबईत 1 जुलै रोजी मुख्यमंत्री, राज्यपाल, कृषीमंत्र्यांच्या उपस्थितीत वितरण‎

प्रतिनिधी | अकोला महाराष्ट्र शासनाकडून २०२४ वर्षासाठीचे राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात जिल्ह्याने दुहेरी बहुमान पटकावला आहे. पातूर तालुक्यातील विवरा येथील शेतकरी वंदना देविदास धोत्रे यांना ‘जिजामाता कृषिभूषण…

“श्रीं”ची पालखी 2 दिवस शहरात मुक्कामी‎:सकाळी खंडेलवाल विद्यालयात पाेहाेचणार संत गजानन महाराजांचा पालखी साेहळा‎

“श्री गजानन-जय गजानन’, “गण गण गणात बोते’चा जयघोष करत पारंपरिक वाद्य, टाळ-मृदंगाच्या गजरात आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या दिशेने निघालेला संतश्रेष्ठ गजानन महाराजांचा पालखी सोहळा मंगळवारी संध्याकाळी भौरद येथे पोहोचला. भौरद येथे…

मातोश्रीबाहेर नीतेश राणेंसाठी बॅनरबाजी:ठाकरेंच्या निवासस्थानासमोर राणेंचा ‘हिंदू गब्बर’ आणि ‘वस्ताद’ असा उल्लेख, राजकीय चर्चांना उधाण

भाजपचे नेते नीतेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईतील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठा ठिणगी पडली आहे. मुंबईतील कलानगर परिसरात, थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या…

‘फार्मर कप’साठी शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा; 40 गावांतून 48 गट सज्ज:गटशेतीचा निश्चितच चांगला परिणाम शेतीमध्ये येईल दिसून‎

पाणी फाउंडेशन, कृषी विभाग आणि उमेद या तीन यंत्रणांच्या समन्वयातून शेतकऱ्यांसाठी ‘फार्मर कप’ स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पर्धेमध्ये तालुक्यातील ४० गावांतून एकूण ४८ शेतकरी गट सज्ज झाले आहेत. या…

योगा अभ्यासातून निरोगी जीवनाचा संकल्प करावा:ठाणेदार सुरेश म्हस्के यांचे प्रतिपादन, विविध योगासनांचा सराव करुन घेतला‎

धावपळीच्या जीवनात शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता व सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी योग अत्यंत प्रभावी असून नियमित योगाभ्यासातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असे प्रतिपादन परतवाडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुरेश म्हस्के यांनी…

मोर्शीत महेशनवमीच्या पर्वावर विविध लोकोपयोगी कार्यक्रम:जपाली हनुमान मंदिर येथे 108 वेळा ओंकाराचा करण्यात आला जप‎

मोर्शी तालुका माहेश्वरी मंडळाद्वारे महेश नवमीच्या शुभमुहूर्तावर आयोजित विशेष कार्यक्रम अगदी धुमधडाक्यात पार पडला. पहिल्या दिवशी शनिवारी डॉ.भरत राठी यांचे दवाखान्यात बीपी,शुगर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रात्री नऊ…

उत्तम आरोग्य हिच संपत्ती- आयुक्त नयना गुंडे:आयुष मंत्रालय, जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने क्रीडा संकुल येथे योग दिन उत्साहात‎

अमरावती उत्तम आरोग्य हे संपत्तीपेक्षा कमी नाही आणि ते मिळवण्याचा योग हा सर्वात सोपा मार्ग आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केले. केंद्र शासनाचे आयुष मंत्रालय, दिल्ली आणि…

स्मार्ट मीटर विरोधात शेतकरी, शेतमजुरांची धडक मोहीम:तिवसा येथे तीव्र आंदोलन, म्हणाले – अदानीच्या लाभासाठी चाललेली लूट थांबवा : शेतकऱ्यांची शासनाकडे मागणी‎

महाराष्ट्र राज्य किसान सभा व महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनच्या (लालबावटा) तिवसा तालुका शाखेच्यावतीने आज, सोमवारी, महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. ग्राहकांकडून सध्याच्या मीटरबाबत कोणतीही तक्रार नसताना केवळ अदानी कंपनीच्या…

दंड नाही तर थेट हार घालून स्वागत:हेल्मेट सक्तीसाठी अनोखी कारवाई

रस्ते सुरक्षा आणि हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यासाठी तिवसा येथील पंचवटी चौकात आरटीओ विभाग व तिवसा पोलिस प्रशासनाच्या वतीने एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला. विशेष म्हणजे, हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्या…

error: Content is protected !!