अजित पवारांचा विमान अपघात हा घातपातच:आमदारांचा अवमान करणारे पोलिस अधिकारी कुणाच्या जीवावर मस्ती करतायत?- अमोल मिटकरी

अजित पवार यांचा विमान अपघात हा घातपातच आहे, यावर मी सुरुवातीपासून ठाम आहे. ज्यांना हा घातपात वाटत नाही, त्यांनी तो केवळ अपघात होता हे सिद्ध करून दाखवावे, असे थेट आव्हान…

मेधा सोमय्या मानहानी खटल्यात संजय राऊतांना दिलासा:शौचालय घोटाळा आरोप प्रकरणात निर्दोष मुक्तता; 15 दिवसांची शिक्षा सत्र न्यायालयात पलटली

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानी खटल्यात मुंबई सत्र न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. या प्रकरणात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची निर्दोष…

मरीनड्राईव्ह पोलिसांचा रोहित पवारांच्या अर्जावर महत्त्वाचा निर्णय:काल गुन्हा दाखल करण्यास नकार, आज पुढील कार्यवाही, नेमके काय घडले

दिवंगत अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी नागरी उड्डाण महासंचालनालय (डीजीसीए) आणि व्हीएसआर विमान कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आमदार रोहित पवार आक्रमक झाले आहेत. काल ते मुंबईतील मरीनड्राईव्ह पोलिस ठाण्यात एफआयआर…

धर्मांतर बंदी कायद्यावर सरकार ठाम:मंत्रालय हा कट रचण्याचा अड्डा नाही, जरांगेंनी चुकीचं विधान करु नये- पंकज भोयर

राज्य सरकार लवकरच राज्यात ‘धर्मांतर बंदी कायदा’ लागू करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मंत्री पंकज भोयर यांनी दिले आहेत. बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतला जात असून, कोणाचेही नुकसान…

अजित पवारांचा कुणीतरी खून केलेला आहे ना?:संजय राऊत यांचा मोठा आरोप; तुमचे अश्रू मगरीचे होते का? सरकारवर थेट निशाणा

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर जोरदार हल्ला…

अर्थसंकल्पीय अधिवेशन:महाराष्ट्र ट्रिलियन डॉलर इकोनॉमी झाल्यावर जगातील 13-14 व्या क्रमांकावर पोहोचणार- CM

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. आज अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. काल तिसऱ्या दिवशी विरोधकांनी विविध प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरले होते. तर सरकारकडून शासकीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये तीन टक्के…

शेगावातील ‘आरोग्य’ मेळावा नियोजनाअभावी फेल:10-15 कोटींची उधळपट्टी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा आरोप

केंद्रीय आयुष मंत्रालय आणि अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनातर्फे शेगाव येथे आयोजित ‘राष्ट्रीय आरोग्य मेळावा’ सर्वसामान्यांच्या हिताऐवजी केवळ सरकारी निधीच्या उधळपट्टीचे केंद्र ठरल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला…

लव्ह जिहादपेक्षा शेतकरी आत्महत्येवर कडक कायदा आणा:शाळा-कॉलेजबाहेर ड्रग्जची विक्री, पोलिसांना कारवाईसाठी पूर्ण मोकळीक द्या- अस्लम शेख

राज्यात सरकारला लव्ह जिहादबद्दल जो कायदा आणायचा तो त्यांनी आणावा पण त्याच सोबत सरकारने हा पण कायदा आणला पाहिजे की ज्या भागातील शेतकरी आत्महत्या करत असेल त्या ठिकाणच्या कलेक्टरला सस्पेंड…

अजित पवार अपघाताबाबत एकिकडे रोहित पवारांचा एफआयआर नाकारला:दुसरीकडे सीएमओ कार्यालयातून फोनचे कारण समोर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेमागे घातपाताचा संशय व्यक्त करत सातत्याने आवाज उठवणारे आमदार रोहित पवार यांना मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताच्या चौकशीसाठी आक्रमक…

धार्मिक मुद्द्यांमुळे राज्य अशांत होईल:मनपात विकासाऐवजी धर्मावर चर्चा झाल्यास दरी निर्माण होईल, सरकार निवडणुकीपुरते आश्वासन देऊन मराठा आरक्षण विसरते- शशिकांत शिंदे

महापालिकेमध्ये जर विकासाचे मुद्दे बाजूला सारले जात असतील तिथे धार्मिक मुद्दे पुढे येत असतील तर महाराष्ट्र अशांत होण्यास काही वेळी लागणार नाही. कुणी काय करावे हा त्यांचा निर्णय आहे, सरकारने…

error: Content is protected !!