गडचिरोलीत 7 जहाल नक्षल्यांचा खात्मा, प्रभाकर ठार:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून ऑपरेशनचे कौतुक; काँग्रेसच्या राजकारणावरही टीका

काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे या देशाचे विभाजन झाले आहे. आज देखील काँग्रेस यातून सुधारलेले नाही. वारंवार ते तुष्टीकरणाचे राजकारण करत आहेत. यावर आमचे स्पष्ट शब्दात म्हणणे आहे की, कोणताही जात, धर्म…

12 झेडपी, 125 पंचायत समित्यांसाठी मतदान:परभणीच्या बोथ ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार,1 वाजेपर्यंत शून्य टक्के मतदान; बाळ दगावल्याचा संताप

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत…

परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी ठेवा:जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचा विद्यार्थ्यांना सल्ला; स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी केले मार्गदर्शन

सध्याचे युग हे प्रचंड स्पर्धेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपली ध्येयनिश्चिती करून नियोजनबद्ध अभ्यास करावा. स्पर्धा परिक्षेत यश मिळविण्यासाठी परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी ठेवली पाहिजे असे मत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता…

मोदींनी कोणती क्रांती केली की त्यांच्यावर हल्ला होईल?:ते नॉर्मल जीवन जगत आहेत, मजा करत आहेत, परदेशात जात आहेत – राऊत

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचा ठाम दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशी कोणती क्रांती केली…

नाना पटोलेंच्या घरी भाजप नेत्यांचा पाहुणचार:मैदानावर खेळाडू भिडले अन् सुकळीत ‘राजकीय मेजवानी’ झडली

जिल्ह्याच्या राजकारणात सध्या खेळाडूंच्या कामगिरीपेक्षा नेत्यांच्या ‘डायनिंग टेबल’वरील चर्चेने अधिक धुरळा उडवून दिला आहे. लाखांदूर तालुक्यातील कोच्छी दांडेगाव येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने जिल्ह्यातील दिग्गज नेते व एकमेकांचे…

अजित पवारांच्या मृत्यूचे राजकारण बंद झाले पाहिजे:देवेंद्र फडणवीसांनी सर्वांनाच खडसावले; म्हणाले- यातून राजकारण करण्याचा प्रयत्न दुर्दैवी

अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आहे. या संदर्भात होत असणारा वाद हा अतिशय निरर्थक आणि चुकीचा आहे. प्रत्येक व्यक्ती स्वतःच राजकारण यात कसं पाहता येईल, हा प्रयत्न करत…

साकोलीच्या शैक्षणिक विकासासाठी १.२५ कोटींचा निधी:​जिल्हा परिषद शाळांचा होणार कायापालट; गटनेता संदीप बावनकुळेंनी केली प्रत्यक्ष पाहणी

जिल्ह्यातील साकोली शहरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याला आकार देण्यासाठी आणि शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी आमदार नानाभाऊ पटोले यांनी १ कोटी २५ लाखांचा भरीव निधी मंजूर केला आहे. या निधीतून जिल्हा परिषद शाळांच्या…

राज्यातील 8 शहरांना मिळाले नवे महापौर:नागपूर, संभाजीनगरसह 6 शहरांत भाजपचा महापौर; कोणत्या शहरात कोण महापौर झाले? वाचा

राज्यातील 8 महापालिकांमध्ये आज महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक पार पडली. यात नागपूर व छत्रपती संभाजीनगरसह 6 शहरांत सत्ताधारी भाजप, तर एका महापालिकेत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर खुर्चीत बसला आहे. उर्वरित…

यवतमाळ जिल्ह्यात जानेवारीत 22 शेतकऱ्यांची आत्महत्या:गतवर्षीही जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांनी संपवले जीवन; प्रमुख कारणे काय?

विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात तब्बल 22 शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपला जीवनप्रवास संपवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार भारताला विश्वगुरु तथा जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था…

छत्रपती संभाजीनगरच्या महापौरपदी भाजपचे समीर राजूरकर:उपमहापौरपदी शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ, अतुल सावेंनी केली घोषणा

संभाजीनगर महानगरपालिकेत भाजप-शिवसेना युतीचे सत्तावाटप निश्चित झाले असून, भाजपकडून समीर राजूरकर हे महापौरपदी विराजमान होणार आहेत. दरम्यान, शिवसेनेकडून राजेंद्र जंजाळ यांना पुन्हा एकदा उपमहापौरपदाची संधी देण्यात आली आहे. अतुल सावे…

error: Content is protected !!