गडचिरोलीत 7 जहाल नक्षल्यांचा खात्मा, प्रभाकर ठार:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून ऑपरेशनचे कौतुक; काँग्रेसच्या राजकारणावरही टीका
काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे या देशाचे विभाजन झाले आहे. आज देखील काँग्रेस यातून सुधारलेले नाही. वारंवार ते तुष्टीकरणाचे राजकारण करत आहेत. यावर आमचे स्पष्ट शब्दात म्हणणे आहे की, कोणताही जात, धर्म…