स्वीकृत नगरसेवकावरून मनसेचा उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम:तीनपैकी एक जागा मनसेला द्या; जागावाटपात शांत राहिलेल्या मनसेची ठाम मागणी

मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीवरून नवा राजकीय पेच निर्माण झाला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या तीन स्वीकृत नगरसेवकांपैकी एक जागा मनसेला द्यावी, अशी आग्रही भूमिका मनसेच्या काही नेत्यांकडून घेतली…

मुंबईत बांगलादेशींविरोधात धडक मोहीम:किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वात बांगलादेशी मुस्लिम फेरीवाला मुक्त मुंबई मोहिमेला सुरुवात

सत्ताधारी भाजपने मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न व बांगलादेशी घुसखोरांविरोधात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपने या प्रकरणी बांगलादेशी मुस्लिम फेरीवाला मुक्त मुंबई अभियानाची घोषणा केली आहे. माजी खासदार किरीट सोमय्या…

लातूरमध्ये पुन्हा काँग्रेसची सत्ता:महापौरपदी जयश्री सोनकांबळे तर उपमहापौरपदी ॲड. स्नेहल उटगे यांच्या नावाची अधिकृत घोषणा; भाजप विरोधी बाकावर

लातूर महानगरपालिकेच्या सत्तास्थापनेवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असताना काँग्रेसने आपला पारंपरिक गड पुन्हा एकदा कायम राखला आहे. बहुमताच्या बळावर महापौर आणि उपमहापौरपदावर काँग्रेसचेच दावे भक्कम असल्याचे आधीच स्पष्ट झाले होते….

काँग्रेस-उबाठा, शिंदेंच्या उमेदवारांना मतदान केले तर काय फायदा:त्यांच्याकडे निधी देणारे कोण? भाजपच्या नीतेश राणेंचा सवाल

देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपचे आहे. तुमच्या परिसराचा विकास करायचा असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भाजपचीच सत्ता लागेल. या…

विमानात काय घडले? 9 तारखेनंतर सांगणार:विलीनीकरणाबाबत कुटुंबात कोणतीही चर्चा झालेली नाही – रोहित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने महाराष्ट्र सुन्न असतानाच, आता या अपघाताबाबत नवनवीन माहिती समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. “विमानात नक्की काय घडलं? कशा प्रकारे ही दुर्घटना झाली? याबाबत…

अंत्यविधीच्या वेळी विलीनीकरणाची चर्चा कोणी आणि कशासाठी केली?:सुनील तटकरे स्पष्टच बोलले; शपथविधी-अध्यक्षपद सर्वच सांगितले

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी 31 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा…

छत्रपती संभाजीनगरचा महापौर आज सायंकाळी ठरणार- बावनकुळे:म्हणाले- शिवसेनेला उपमहापौरपद द्यायचे का नाही यावर चर्चा सुरू, मुंबईत महायुतीमध्ये पदांचे वाटप

छत्रपती संभाजीनगरच्या महापौरपदाबाबत स्थानिक नेत्यांचे एकमत जरी होत नसेल तरी त्यासाठी काही अडचण नाही. 2-3 नावे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठवण्यात आलेली आहेत. आज सायंकाळी राज्याच्या कोअर कमिटीची बैठक होईल…

कवितेचे कोडकौतुक:इस्लामपूरचे कवी एकनाथ पाटील यांना पहिला कवी अरुण कुलकर्णी काव्यपुरस्कार जाहीर; संभाजीनगरमध्ये होणार गौरव

मराठवाड्यातील मानाचा आणि पहिला कवी अरुण कुलकर्णी काव्यपुरस्कार इस्लामपूरचे कवी एकनाथ पाटील यांच्या ‘अरिष्टकाळाचे भयसूचन’ या कवितासंग्रहाला जाहीर झालाय. रोख ११ हजार रुपये, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. छत्रपती…

प्लेन ॲक्सिडेंट अहवाल सरकारधार्जिणा असेल:विजय पांढरे म्हणाले- भाजपच्या घोटाळ्यावर बोलल्यानंतर अजितदादांचा विमान अपघात, कोर्टावरचाही विश्वास उडाला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न असतानाच, सिंचन घोटाळा पुराव्यानिशी बाहेर काढणारे जलसिंचन विभागाचे माजी मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी या प्रकरणावर आपली अत्यंत रोखठोक…

विश्वासघात हा उबाठा अन् राऊतांचा डीएनए:शरद पवारांबाबत निर्णय भाजप नाही तर सुनेत्रा पवारच घेतील, राऊतांवर नवनाथ बनांची टीका

संजय राऊत यांना विश्वास शब्द उच्चारण्याचा अधिकार नाही, कारण त्यांनी उभ्या हायातील कुणावरही विश्वास ठेवला नाही. विश्वासघात करणे हा उबाठा आणि संजय राऊत यांचा डीएनए आहे, असे म्हणत भाजपचे प्रवक्ते…

error: Content is protected !!