‘कैसा हराया’ म्हणणाऱ्या सहर शेखचा माफीनामा:’मुंब्रा हिरवा’ करण्याची केली होती वल्गना; वाद होताच पोलिसांकडे मागितली लेखी माफी

ठाणे महापालिका निवडणुकीतील विजयानंतर एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांनी ‘कैसा हराया’ म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना चिडवले होते. यावेळी त्यांनी संपूर्ण मुंब्रा हिरवे…

ग्रामपंचायत सदस्याच्या कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न:भंडाऱ्यात थरारक घटना; राजकीय वैर की वैयक्तिक सूड? पेट्रोल बॉम्बने हल्ला

भंडारा जिल्ह्यातील शहापूर परिसरात पहाटेच्या सुमारास घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण गाव हादरून गेले आहे. ग्रामपंचायत सदस्याच्या घरावर थेट पेट्रोल बॉम्ब हल्ला करून कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर प्रकार…

KDMC चे अधिकारी परप्रांतीय फेरीवाल्यांवर मेहेरबान:डोंबिवलीत मराठी तरुणीचा स्टॉल हटवला; मनसे पुन्हा त्याच जागी स्टॉल लावणार

डोंबिवली येथील एका मराठी तरुणीचा शॉरमा विक्री स्टॉल कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी काढून टाकला. त्यानंतर सदर तरुणीने एका व्हिडिओ पोस्टद्वारे आपली कैफियत मांडली. मनसेने या व्हिडिओची गंभीर दखल घेत त्या…

राज ठाकरेंच्या शिसारी विधानानंतर राजू पाटलांनी सांगितले युतीमागचं खरं कारण:पक्षाचे नगरसेवक वाचवण्यासाठीच शिंदेंना साथ

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील राजकीय समीकरणांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या नाराजीनंतर आता मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज ठाकरेंनी अशा राजकारणामुळे शिसारी येते,…

छत्रपती संभाजीनगरात सर्वसाधारण गटातूनच महापौर:औताडे, वानखेडे, दांडगे, राजूरकर, कुलकर्णी, भादवेंची नावे चर्चेत- किशोर शितोळे

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले असून आता महापौर आणि गटनेतापदासाठी हालचालींना वेग आला आहे. भाजपकडून गटनेता निवडीसाठी बैठक आयोजित करण्यात आली असून चर्चेनंतर नावे प्रदेश कार्यकारिणीकडे पाठवली जाणार…

ठाकरे अन् शिंदे गट एकत्र येणार का?:राजकारणात काहीही होऊ शकते, असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले मोठ्या घडामोडींचे संकेत

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेला मुंबईत ठाकरे गटाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. शिंदे गटाचे नेते तथा राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील…

अधिकाऱ्यांची दुचाकीवरून प्रवास करत जलजीवनच्या कामाची पाहणी:कामाचा दर्जा राखण्याच्या सूचना, शेतकऱ्यांना ई केवायसी करण्याचेही केले आवाहन

कळमनुरी तालुक्यातील माळेगाव शिवारात जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाची जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दुचाकी वाहनांवर प्रवास करून पाहणी केली. यावेळी कामाचा दर्जा…

शिंदेंचा पाठिंबा घेण्याएवढे वाईट दिवस आले नाहीत:आमचा जीव सत्तेसाठी तडफडत नाही, राऊतांनी स्पष्ट केली ठाकरे गटाची भूमिका

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंसोबत कोणत्याही प्रकारच्या युतीची शक्यता जोरकसपणे फेटाळून लावली आहे. आम्ही शिंदेंचा पाठिंबा घेणार नाही. एवढे वाईट दिवस शिवसेनेवर आले नाहीत….

बाळासाहेबांचा पाठिंबा नसता तर भाजपला कोणी विचारलंही नसतं:विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल; म्हणाले- गृहविभागाचा धाक नाही

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूरमधील राजकीय घडामोडी, हिंदुत्वावरची भूमिका, बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी आणि बदलापूरमधील बालिकेवरील अत्याचार प्रकरण या तिन्ही मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. चंद्रपूर…

एकनाथ शिंदेंनी मुंबईत उद्धव ठाकरेंना पाठिंबा द्यावा:ठाकरे गटाच्या नेत्याचा शिंदेंपुढे प्रस्ताव; मुंबईला शिवसेनेचा महापौर देण्याचे आवाहन

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईला शिवसेनेचा महापौर देण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. यंदाचे वर्ष हे बाळासाहेबांच्या…

error: Content is protected !!