सोलापुरातील बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरण:भाजप उमेदवाराला 2 दिवसांची, तर तीन आरोपींना 4 दिवसांची पोलिस कोठडी

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत एका भीषण हत्याकांडाने संपूर्ण शहर सुन्न झाले आहे. मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येप्रकरणी भाजपच्या उमेदवार शालन शिंदे यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात…

गुन्हेगाराने मर्डर केला, तर त्याचे खानदान दोषी नसते:गुंडांच्या घरात दिलेल्या उमेदवारीवर अजित पवार स्पष्टच बोलले, भाजपरही टीका

पुणे महापालिका निवडणुकीसाठी कुख्यात गुंडांच्या घरातील सदस्यांना ‘घड्याळ’ चिन्हावर उमेदवारी मिळाल्यामुळे विरोधकांनी अजित पवारांना लक्ष्य केले होते. यावर आज अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत, गुन्हेगाराने मर्डर केला तर त्याचं खानदान…

नाशिक शिंदेगटातील वाद उफळला:तिकीट न मिळाल्याने कार्यकर्त्याचा पत्नीसह आत्महत्येचा इशारा, स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोप

महानगरपालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून नाराज इच्छुकांनी चांगलाच गोंधळ घातल्याचे मागील दोन-चार दिवसांपासून पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठी बंडाळी उफाळून आली आहे. उमेदवारी न मिळाल्याने संतप्त…

करणवाडी फाट्याजवळ ठेकेदार व सहकाऱ्यांकडून तरुणाला मारहाण

चौघांविरुद्ध गुन्हा दाखल सुरेश पाचभाई । मारेगाव मारेगाव तालुक्यातील करणवाडी फाटा परिसरात पोल उभारणीच्या कामावरून झालेल्या वादातून एका तरुणाला ठेकेदार व त्याच्या सहकाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना १ जानेवारी रोजी दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी मारेगाव पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रदीप नागोराव आत्राम (रा. नरसाळा, ता. मारेगाव) … Read more

राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला सेवानिवृत्त:नायगावात ‘गार्ड ऑफ ऑनर’ने मानवंदना, 26/11 चे हिरो सदानंद दाते नवे डीजीपी

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला ३७.५ वर्षांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीनंतर आज सेवानिवृत्त झाल्या. मुंबईतील नायगाव पोलिस मैदानावर आयोजित एका सोहळ्यात त्यांना निवृत्तीनिमित्त ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन मानवंदना…

पुण्यात शिवसेनेचा ‘शंखनाद’:आम्हाला भाजपवर टीका करण्याची गरज नाही, ते काम अजित पवार चोख पार पाडत आहेत – उदय सामंत

पुणे महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने १२० उमेदवार मैदानात उतरवले आहेत. “आमच्या मित्रपक्षाला वाटले होते की आम्ही ४० उमेदवारही उभे करू शकणार नाही, पण आम्ही काही तासांतच १२०…

‘फ्लड डायव्हर्शन’चा पहिला टप्पा लवकरच:शहरांना पुरापासून मिळणार संरक्षण अन् दुष्काळी भागाला पाणी – मुख्यमंत्री फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगलीत भाजपच्या महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी त्यांनी सांगली व कोल्हापूर सारख्या शहरांचे पुराच्या पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी फ्लड डायव्हर्शन प्रकल्पाचा पहिला टप्पा लवकरच सुरू…

गावात सुविधा नाहीत, प्रसुतीसाठी जंगलातून 6 किमी पायपीट:बाळ पोटातच दगावले, मातेचाही करुण अंत; गडचिरोलीतील हृदयद्रावक घटना

विकसित भारत आणि प्रगत महाराष्ट्राच्या गप्पा मारल्या जात असताना, गडचिरोलीतील एटापल्ली तालुक्यात राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढणारी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. या ठिकाणी एका मातेला प्रसूतीसाठी रस्ते आणि डॉक्टरांच्या…

जामगव्हाण तांडा शिवारात जुगार अड्ड्यावर छापा:३ दुचाकी, ४ मोबाईलसह ३.०५ लाखांचा मुद्देमाल जप्त; पोलिस अधीक्षकांच्या पथकाची कामगिरी

आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत जामगव्हाण तांडा शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने झन्नामन्ना जुगार अड्डयावर छापा टाकून ३ दुचाकी, ४ मोबाईलसह ३.०५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी आखाडा बाळापूर…

सावित्रीबाई फुलेंचे जन्मगाव नायगावच्या नामांतराची मागणी:CM फडणवीस म्हणाले – ग्रामसभेने ठराव पाठवल्यास विनाविलंब निर्णय घेणार

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी म्हणजेच नायगाव येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे. “नायगावचे नामांतर सावित्रीबाईंच्या नावाने करावे अशी मागणी होत आहे; जर ग्रामसभेने…

error: Content is protected !!