अधिवास:हरिसालच्या जंगलात पुन्हा घुमतेय डरकाळी, आता मेळघाटच्या जंगलाला मिळाली नवसंजीवनी‎

मागील काही दिवसांपासून सातत्याने आदिवासी तसेच पर्यटकांना हरिसालच्या जंगलात वाघाचे दर्शन होत असून नियमितपणे त्यांच्या डरकाळ्या ऐकू येत आहेत. त्यामुळे येथे पर्यटकांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. पावसाळा सुरू झाला…

मनरेगा बचावासाठी शेतमजूर युनियनचे जिल्हाधिकारी कार्यालयावर महाधरणे:व्हीबी ग्रामजी कायदा रद्द करून मनरेगा पुन्हा लागू करण्याची मागणी‎

महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन (संलग्न भारतीय खेत मजदूर युनियन) अमरावती जिल्हा कौन्सिलच्या वतीने शेतमजुरांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवार २३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर महाधरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात…

हरियाणा येथील मराठा जागृती मंच पदाधिकाऱ्यांचे अंजनगावात स्वागत:शाल, पुष्पगुच्छ व महापुरुषांची पुस्तके भेट देऊन केला सत्कार‎

अखिल भारतीय मराठा जागृती मंच, हरियाणाचे युवा प्रदेशाध्यक्ष राजवीरसिंह चोपडे व जिल्हाध्यक्ष सतवीरसिंह चोपडे यांनी अंजनगाव सुर्जी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी प्रेमकुमार बोके यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट…

निरोगी वृद्धत्वासाठी आंतरराष्ट्रीय योग दिवस:सारडा महाविद्यालयात शारीरिक शिक्षण विभाग, रासेयो, एनसीसीचा उपक्रम‎

आपल्या संस्कृती आणि परंपरांमध्ये योगसाधनेस विशेष महत्त्व आहे. भारतीय धर्मसंस्कृतीमध्ये “योग” संकल्पनेची मांडणी केलेली आहे. भगवान पतंजली मुनी यांनी आपल्या योगसूत्राद्वारे मानवाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाची महती वर्णन केली आहे….

जिल्ह्यात पावसाअभावी 3.38 लाख हेक्टरवरील खरीप पेरण्या रखडल्या:आर्द्रा नक्षत्राकडे नजरा; कृषी विभागाचा घाईने पेरणी न करण्याचा सल्ला‎

तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात यंदा मान्सूनपूर्व व मान्सून पावसाने दांडी मारल्यामुळे खरीप हंगाम चिंतेत सापडला आहे. जून महिना संपत आला तरी पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील ३ लाख ३७ हजार…

करमाळ्यात हरिनाम सप्ताह समर्थांच्या पादुका स्वागताची 27 वर्षांची परंपरा:भक्तिमय वातावरण; 2 जुलैला स्वामी समर्थ पालखी पादुकांचे होणार आगमन‎

शहरातील फंड गल्ली परिसरात श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. गेली २७ वर्षे…

पावसाविना 21 दिवस कोरडे, मोहोळ तालुक्यातील खरीप हंगाम धोक्यात:भूजल पातळी खालावल्याने डाळिंब, ऊस अन् फुलपिके लागली करपू

मोहोळ तालुक्यात मान्सूनच्या संथ गतीमुळे बळीराजाच्या चिंतेत कमालीची भर पडली आहे. चालू जून महिन्याचे पहिले २१ दिवस पूर्णपणे पावसाविना कोरडे गेले असून, संपूर्ण खरीप हंगामच धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली…

जिल्ह्यात 24 तास आपत्कालीन नियंत्रण‎कक्ष:वैद्यकीय अधिकारी, नर्सेस अलर्टवर‎, पावसाळ्यात संभाव्य पूरपरिस्थिती, साथरोगांचा सामना करण्यासाठी तयारी सुरू‎

सोलापूर पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सतर्क झाला असून तालुका पातळीवरील आरोग्य अधिकाऱ्यांना व्यापक पूर्वतयारीच्या सूचना दिल्या आहेत. सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांना मुख्यालयी उपस्थित राहणे बंधनकारक केले…

‘सीताराम कारखान्या’च्या गेटवर ठिय्या:प्रदूषणामुळे खर्डीकर हैराण, धुराड्यातून पडणारी राख अन् दूषित पाण्यामुळे पिके धोक्यात‎

खर्डी (ता. पंढरपूर) येथील सीताराम शुगर्स या खासगी साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे हैराण झालेल्या नागरिकांनी सोमवार पासून कारखान्याच्या प्रवेश द्वारावर ठिय्या आंदोलन सुरु केलेले आहे. दरम्यान, कारखाना प्रशासनाने आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे…

आवक मंदावल्याने भाजीपाला दरात वाढ:वांगी, टोमॅटोसह पालक, मेथी, कोथिंबीर आदी पालेभाज्या झाल्या महाग‎

पापरी जून महिना उजाडून २० दिवस उलटले तरी पावसाने काही हजेरी लावली नाही. शेतातील उभ्या फळबागा पिकांसह भाजीपाला व इतर तरकारी माळव्यालाही याचा फटका बसत आहे. ठोक बाजारात शेपू, मेथी,…

error: Content is protected !!