‘आपले सरकार’ची ग्रामीण भागातील आयडी शहरात चालवणाऱ्यांना नोटीस:विजेच्या लपंडावाने नागरिक,‎व्यवसायिक, दुकानदार त्रस्त‎

तालुक्यातील काही ठिकाणी आपले सरकार केंद्रात एसडीओ, तहसीलदार,नायब तहसीलदार यांना अनागोंदी कारभार दिसून आला आहे. ग्रामीण भागातील आयडी चा वापर शहरी भागात केल्याची बाब उघडकीस आली आहे. केंद्रामध्ये मूलभूत सुविधेसह…

सिगारेट न दिल्याने वृद्धाचा खून:अमरावतीत एकाला अटक, दोन आरोपी फरार

सिगारेट न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका ६५ वर्षीय वृद्धाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. ही घटना बुधवार, २४ जून रोजी सकाळी राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी-गोपालनगर मार्गावरील सूतगिरणीजवळ उघडकीस आली….

अचलपूरच्या दोनोडा शाळेत सहावी, सातवीचे वर्ग सुरु:सीईओंच्या स्पष्टोक्तीने विद्यार्थी-पालकांच्या आंदोलनाला यश

अचलपूर तालुक्यातील दोनोडा येथील जिल्हा परिषद शाळेत यावर्षीपासून सहावी आणि सातवीचे वर्ग पुन्हा सुरू होणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी विद्यार्थी आणि पालकांच्या आंदोलनानंतर ही घोषणा केली….

अकरावी तिसऱ्या फेरी प्रवेशाचा आज शेवटचा दिवस:जिल्ह्यात 31,367 जागा अजूनही रिक्त

अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीतील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी आज, २५ जून हा शेवटचा दिवस आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता येणार आहे. जिल्ह्यात अद्यापही ३१,३६७ जागा रिक्त असून,…

नियमित योगामुळे निरोगी, आनंदी जीवन जगता येते:डॉ. अशोक उनके यांचे योग कार्यक्रमात प्रतिपादन‎

नियमित योग करा आनंदी व निरोगी जीवन जगा, असा संदेश ना. डॉ. अशोक उनके यांनी दिला. येथील पोलिस कवायत मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या योग दिवस कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत…

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी तालुका काँग्रेस सरसावली:शेतकरी हिताच्या विविध मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदारामार्फत दिले निवेदन

तालुका काँग्रेस कमिटीने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दुर्दैवी परिस्थितीबाबत २२ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांना तहसिलदारांमार्फत शेतकरी हिताच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या वर्षी…

जिल्ह्यात 14.4 मिमी पावसाची नोंद:तीन मंडळांत अतिवृष्टी; वीज कोसळून तिघांचा मृत्यू‎, अखेर वरुणराजाची एन्ट्री; रात्रभर मुसळधार पाऊस‎

जून महिना अखेरच्या टप्प्यात पोहोचला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने चिंतेत असलेल्या शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना सोमवारी रात्री झालेल्या दमदार पावसाने मोठा दिलासा दिला. जिल्ह्यात अनेक भागांत मेघगर्जनेसह जोरदार सरी…

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त सामूहिक योगाभ्यास:विविध संस्थांच्या सहभागातून अमरावती शहरात कार्यक्रम उत्साहात साजरा‎

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त महानगरपालिका आणि श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी २१ जून रोजी सकाळी ७ वाजता नेताजी सुभाषचंद्र बोस इनडोअर स्टेडियम येथे भव्य सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन…

शिवसेनेतील प्रवेशानंतर खा. देशमुख झाले सक्रीय:दिग्रसमध्ये हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झाले ऐतिहासिक स्वागत‎

मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्यानंतर, खासदार संजय देशमुख यांचे प्रथमच दिग्रस शहरात आगमन झाले. याप्रसंगी त्यांच्या स्वागतासाठी जनसागर उसळला होता. मतदारसंघाच्या प्रगतीला आणि लोकविकासाला…

15 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर “मृगा’च्या शेवटच्या दिवशी वरुणराजाचे आगमन:बळीराजा सुखावला, चिंतेचे ढग सरले, कृषी कामांना वेग‎

मृग नक्षत्राचे सुरुवातीचे १५ दिवस कोरडे गेल्याने चिंतेत बुडालेल्या बाभूळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. नक्षत्राच्या अगदी शेवटच्या दिवशी झालेल्या पहिल्याच दमदार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी…

error: Content is protected !!