बुरांडा–खापरी रस्त्याची थट्टा : लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ रस्त्यावर, विकास फक्त भाषणात!
सुरेश पाचभाई | मारेगाव स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे ढोल वाजत असताना मारेगाव तालुक्यातील खापरी ग्रामस्थ मात्र आजही चिखल, खड्डे आणि उखडलेल्या रस्त्यांतून जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. बुरांडा–खापरी या अडीच किलोमीटरच्या एकमेव रस्त्याचा प्रश्न गेली अनेक वर्षे केवळ “मंजुरीत”च अडकलेला असून प्रत्यक्षात लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे नागरिकांचे हाल थांबण्याचे नाव घेत नाहीत. सन २०२१–२२ मध्ये तब्बल १७ वर्षांनंतर … Read more