मराठी साहित्य संमेलनाल गालबोट:संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या तोंडाला फासले काळे; आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

साताऱ्यात आयोजित अखिल भारतीय मराठी संमेलनात आज एक खळबळजनक घटना घडली. या संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या तोंडाला आज एका व्यक्तीने काळे फासले. हा व्यक्ती रिपाइंचा कार्यकर्ता असल्याचा दावा केला…

‘बिनविरोध’साठी मनसेच्या पदाधिकाऱ्याचा मर्डर:आता ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याचा दावा होईल, खासदार प्रणिती शिंदे संतापल्या

सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून येण्यासाठी मनसेच्या एका पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आल्याची भयंकर घटना घडली आहे. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी या प्रकरणी भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. बिनविरोध…

देवा देता तो छप्पर फाडके देता है!:छगन भुजबळांकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक, नायगावचे नाव क्रांतीज्योती सावित्रीनगर करण्याची मागणी

“आज सावित्रीबाईंच्या स्मारकासाठी १५० कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन झाले आहे. मात्र, एक काळ असा होता की याच नायगावमध्ये सावित्रीबाईंचे घर उभारण्यासाठी आम्हाला २५-३० लाख रुपयांसाठीही सरकारी नियमांचा आणि परवानगीचा मोठा…

राज्य सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा:2 लाखांपर्यंतच्या पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने बँकेकडून पीक कर्ज घेताना लागणारे तारण शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. त्याचा राज्यातील…

भाजप प्रदेशाध्यक्षांचा अजित पवारांना थेट इशारा:तुम्ही नरेंद्र मोदी अन् देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षावर आरोप करत आहात हे लक्षात ठेवा!

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे केलेले आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या चांगलेच जिव्हारी लागलेत. त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना थेट अजित पवारांनाच निर्वाणीचा…

भालेवाडी येथे लोकसहभागातून वनराई बंधारा

तालुका कृषी अधिकारी कार्यालयांचा पुढाकार सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील भालेवाडी येथे लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याचे बांधकाम सुरू असून, या उपक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील पाण्याची पातळी वाढवून शेती उत्पादनात वाढ व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सहाय्यक कृषी अधिकारी प्रवीण कचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील नागरिक व शेतकऱ्यांच्या सक्रिय … Read more

साहित्य संमेलनाच्या नावाखाली पैशाची उधळपट्टी:प्रागतिक साहित्य पंचायतीचे संमेलन स्थळीच धरणे आंदोलन

राज्य शासनाने शेतकऱ्यांचे दोन कोटी रुपये साहित्य संमेलनाला देऊ नयेत , तसेच या संमेलनाचे अध्यक्ष हे भ्रष्ट व वांग्मय चोरी करणारे आहेत , साहित्य संमेलनाच्या नावाखाली पैशाची उधळपट्टी सुरू आहे…

नागलीची भाकरी, उडीदाचे वरण, हरभरा, अळूची भाजी:राज्यपाल आचार्य देवव्रतांचा पिंपरखेडमध्ये आदर्श दौरा; जमिनीवर बसून जेवण

राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्याने केवळ प्रशासकीय भेटींपुरते न राहता मानवी संवेदनशीलतेचा आणि साधेपणाचा वेगळाच संदेश दिला आहे. दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड या आदिवासीबहुल गावात मुक्काम करत त्यांनी…

मनसेचे नगर येथील 2 उमेदवार कालपासून गायब:कुटुंब अन् पक्षाच्या नेत्यांशीही संपर्क नाही; राज ठाकरे पोलिस प्रशासनाच्या संपर्कात

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मनसेचे 2 उमेदवार गुरुवारपासून गायब झालेत. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असताना त्यांचा अद्याप त्यांच्या कुटुंबीयांशी व पक्षनेत्यांशी कोणताही संपर्क झाला नाही. त्यामुळे…

नाशिकमध्ये भाजपचे दोन उमेदवार भिडले:पत्नीसह आलेल्या उमेदवारावर हल्ला; विभागीय कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा

नाशिकमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असताना गोंधळ बघायला मिळाला. देवानंद बिरारी त्यांच्या पत्नीसह जेव्हा अर्जाच्या संदर्भात विभागीय कार्यालयात आले तेव्हा एका उमेदवाराने त्यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडली. अचानक…

error: Content is protected !!