संगमनेरातील नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे वनमंत्र्यांचे आदेश:बिबट्याच्या हल्ल्यात मृत सिद्धेश कडलग कुटुंबाला 10 लाखांची मदत‎

संगमनेर तालुक्यातील नरभक्षक बिबट्याला मारण्याचे आदेश देण्यात आले. तसेच बिबट्याच्या हल्ल्यात बाधित कुटुंबीयांना मदत व भविष्यातील हल्ले रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी माजी मंत्री…

व्यवसाय मार्गदर्शन, समुपदेशन स्पर्धेत शिक्षक जगतापांची राज्यस्तरावर निवड:संगमनेरात झाली विभागीय स्पर्धा, मुंबईत होणार राज्य स्पर्धा‎

संगमनेर येथे झालेल्या व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन स्पर्धेतून शेवगाव तालुक्यातील बेलगाव जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक युवराज जगताप यांची राज्यस्तरावर निवड झाली. जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थाच्या वतीने विभागीय स्तरीय स्पर्धा…

आता बदलत्या हवामानाला अनुकुल असणाऱ्या वाणांची निर्मिती करण्याची गरज:कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांचे प्रतिपादन, विद्यापीठाचे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत‎

हवामान बदलाचा विपरीत परिणाम विविध पिकांवर होत आहे. यावर्षी खरीप हंगामात ऑक्टोबरपर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. अजुनही काही भागात जमिनीमध्ये अधिक ओलावा असल्यामुळे रब्बी पिकांच्या पेरण्या झालेल्या नाहीत. अशा परिस्थितीत…

रब्बीची 75% पेरणी; शेतकऱ्यांचा मका, गहू, हरभऱ्यांकडे अधिक कल:थंडी ठरतेय पिकांसाठी वरदान, मात्र योग्य काळजी आवश्यक‎

रब्बी हंगामात पडणारी थंडी ही पिकांच्या वाढीसाठी पोषक ठरते. थंड हवामानामुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो, बाष्पीभवन कमी होते आणि पिकांची मुळांची वाढ मजबूत होते. यामुळे उत्पादनात वाढ होण्यास मदत होते….

परवा मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होणार का?:पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यात किती तथ्य? अमेरिकेतील एपस्टाइन फाईल प्रकरणाने उडवली खळबळ

अमेरिकेच्या संसदेत 19 डिसेंबर रोजी उघड होणाऱ्या बहुचर्चित ‘एपस्टाइन फाईल्स’मुळे जगभरात खळबळ उडणार असून, याचा मोठा परिणाम भारताच्या राजकारणावरही होणार आहे. या फाईल्समधील माहिती इतकी स्फोटक असेल की त्यामुळे देशाचा…

आम्ही कामाचे प्रेझेंटेशन दिले, आता तुम्ही दाखवा:आदित्य ठाकरेंचे भाजपला थेट आव्हान; मुंबईसाठी केलेल्या कामांचा मांडला लेखाजोखा

महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच मुंबईत राजकीय वातावरण तापले असून, मंगळवारी वरळी डोम येथे पार पडलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यात आमदार आदित्य ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. ठाकरेंनी मुंबईसाठी काय केले?…

राज्याच्या आरोग्य सेवेत आता ‘एआय’चा वापर:आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाची बैठक

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी आणि ती अधिक लोकाभिमुख करण्यासाठी आता ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा प्रभावी वापर केला जाणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी याबाबतची माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

पिंपरीत भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र?:शरद पवार गटाच्या शहाराध्यक्षांनी घेतली अजित पवारांची भेट, काय म्हणाले तुषार कामठे?

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. एकीकडे मुंबईत महायुतीत तणाव असतानाच, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला रोखण्यासाठी अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येण्याची चिन्हे आहेत. शरद…

महायुतीत नवाब मलिक ठरतायत कळीचा मुद्दा:मुंबईत भाजप-शिंदेसेना विरुद्ध अजित पवार गट? मलिकांच्या नेतृत्वाला भाजप-शिंदेंचा रेड सिग्नल

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावरून जोरदार खडाजंगी सुरू झाली आहे. नवाब मलिक यांना सोबत घेण्यास भाजपने कडाडून विरोध केला असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

मुंबई महापालिकेसाठी शिवसेना शिंदे गटाचा 125 जागांचा आग्रह:भाजपकडून केवळ 52 जागांचा प्रस्ताव; महायुतीत ठिणगी? शिंदे गट नाराज असल्याची चर्चा

मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच महायुतीमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबईत 125 जागा लढवण्याचा आग्रह धरला असतानाच, भाजपने त्यांना केवळ 52 जागांचा प्रस्ताव दिल्याची…

error: Content is protected !!