साईबाबांची शपथ घेऊन माणसं टिकत नाहीत:ऑपरेशन टायगर’ हा ठाकरेंचा अंतर्गत वाद, भाजप-शिवसेनेचा संबंध नाही- नवनाथ बन
ऑपरेशन टायगर हे उबाठामधील अंतर्गत वादामुळे झाले आहे. त्याचा आणि भाजप, शिवसेनेचा काहीही संबंध नाही. आमचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. राऊत यांच्या भाषेमुळे सर्व काही सुरू आहे, असे भाजप…