वनतारामधून माधुरी हत्तीण कोल्हापुरात परतणार:वर्षभरापूर्वी वनतारात नेण्यास राज्यभरातून झाला होता तीव्र विरोध

कोल्हापूर शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील ‘महादेवी’ उर्फ माधुरी हत्तिणीचा वनतारातून परतण्याचा मार्ग सुकर झाला आहे. एक वर्षानंतर ती परत येणार आहे. गुजरातमधील वनताराचे पथक सोमवारी नांदणीत दाखल झाले. कोल्हापुरात दाखल…

नागपुरात वायुदल जवानाच्या पत्नीवर सामूहिक अत्याचार:धर्मांतराचा प्रयत्न, मध्य प्रदेशात नेऊन निकाह लावण्याचा प्रयत्न, खंडणी उकळल्याचेही उघड

हवाई दलातील जवानाच्या रिअल इस्टेट व्यावसायिक पत्नीला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला. आरोपींनी या कृत्याचा व्हिडिओ बनवून तिला तब्बल एक वर्ष ब्लॅकमेल करत तिच्याकडून ३…

‘तुकाराम मुंढेंचे रक्त काढून सर्व खातेप्रमुखांना द्या’:माजी मंत्री सुबोध सावजींची मुख्य सचिवांकडे अनोखी मागणी, काय म्हणाले सावजी?

तुकाराम मुंढे यांनी राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून हा विभाग पूर्णपणे ‘अॅक्शन मोड’मध्ये आला असून, गेल्या महिनाभरात अवैध गुटखा विक्रेते, अन्नपदार्थांत भेसळ करणारे, तसेच हॉटेल आणि…

शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा:जमिनीच्या कौटुंबिक वाटणीची मोजणी आता अवघ्या 200 रुपयांत, शासनाचे नवे धोरण जाहीर

राज्यातील सर्वसामान्य शेतकरी आणि जमीनधारकांना मोठा दिलासा देत राज्य सरकारने जमीन मोजणीच्या प्रक्रियेसंदर्भात एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने…

‘गांधींची गांधीगिरी नाही, गोडसेंची गोळी चालणार’:जैनमुनी निलेशचंद्रांचे वादग्रस्त विधान, कॉंग्रेसचा वस्त्र काढून उघडे पाडण्याचा इशारा

महाराष्ट्राची राजधानी तसेच देशाच्या आर्थिक राजधानीत सध्या ‘पांढऱ्या पट्टी’चा वाद चिघळला असल्याचे पाहायला मिळत आहे. जैन समाजातील काही बांधवांनी त्यांच्या धर्मगुरूंसाठी तसेच जैन मुनींसाठी अनेक सोसायटींमध्ये तसेच रस्त्यांच्या बाजूने असलेल्या…

‘अडीच लाखांच्या कर्जातील 50 हजार भरले तर 2 लाख माफ’:कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचे मोठे विधान, नेमके काय म्हणाले भरणे?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारकडून 30 जूनपूर्वी राज्यात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली जाणार आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपने दिलेल्या या आश्वासनाची शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत…

‘सरसकट कर्जमाफी द्या, अन्यथा बाहेर येणार नाही’:नंदुरबारमध्ये शेतकऱ्याचे विहिरीत उतरून अन्नत्याग आंदोलन; सैताने गावात तणाव

राज्यातील कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच, नंदुरबार तालुक्यातील सैताने येथील शेतकरी प्रमोद पाटील यांनी शासनाच्या कर्जमाफी धोरणाला फसवे ठरवत ‘सरसकट कर्जमाफी’च्या मागणीसाठी आजपासून थेट अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे. त्यांच्या…

सातारा-सांगली विधानपरिषद:महायुतीतील वादावर पडदा! एकही मत फुटता कामा नये, एकनाथ शिंदेंचा शंभुराज देसाईंना आदेश

राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत धुसफूस अखेर संपुष्टात आली आहे. शिवसेनेचे सर्व मतदार महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम…

‘महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली धोरणा’ला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी:असे धोरण राबवणारे देशातील पहिले राज्य, मंत्री आशिष शेलारांची माहिती

राज्याचे इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री आशिष शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य मंत्रिमंडळाने राज्याच्या ‘महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली धोरणाला’ नुकतीच मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तसेच…

शिर्डी साईबाबा संस्थानच्या रोख उत्पन्नात 10 कोटींची घट:मात्र वस्तुरूपातील दानात मोठी वाढ, 2025-26 चा लेखाजोखा जाहीर

शिर्डीतील जगप्रसिद्ध साईबाबा मंदिरात दरवर्षी देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच विदेशातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. हे भाविक मोठ्या श्रद्धेने दानपेटीत रोख रकमेसह सोने-चांदी आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या स्वरूपात सढळ हाताने दान अर्पण…

error: Content is protected !!