कर्जमाफीवरून जयंत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल:महामार्गांसाठी लाखो कोटी, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसा नाही?, खतांच्या वाढत्या किमतींकडेही वेधले लक्ष

राज्यातील शेतकरी, वाढती महागाई, इंधन दरवाढ, कृषी उत्पादन खर्च आणि कर्जमाफीच्या प्रश्नांवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत सरकारवर जोरदार टीका केली. पावसाळी अधिवेशनात नियम 293…

निसर्गरम्य सह्याद्रीत अपघातांचे धोके वाढल्याने नियमावली जाहीर:रिल्स-सेल्फीसाठी जीव धोक्यात घालू नका, गिर्यारोहण महासंघाचे सुरक्षिततेचे आवाहन

मान्सूनच्या आगमनामुळे सह्याद्रीच्या पर्वतरांगा हिरव्यागार झाल्या असून, ओढे, नाले आणि धबधबे दुथडी भरून वाहत आहेत. हे विलोभनीय निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक आणि ट्रेकर्स सह्याद्रीकडे आकर्षित होतात. मात्र, पावसाळ्यात अपघातांचे…

मुंबईत स्मार्ट कारभाराचे धिंडवडे:महापौरांच्या डोळ्यांदेखत BMC अधिकार मॅनहोलमध्ये पडला, गांधी नगरमधील घटना

मुंबईत आज सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले असतानाच, प्रशासनाचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आणणारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे या पाहणी करत…

स्मार्ट मीटरचा 40 हजार कोटींचा बोजा ग्राहकांवर: समितीचा आरोप:नागपुरात उद्या महावितरण कार्यालयावर विशाल मोर्चा

राज्यात लागू होणाऱ्या स्मार्ट प्रीपेड वीज मीटर योजनेचा 40 हजार कोटींचा खर्च सामान्य ग्राहकांकडून वसूल केला जाईल, असा आरोप नागरी संघर्ष समितीचे संयोजक मोहन शर्मा यांनी केला आहे. केंद्र सरकारच्या…

मेळघाटच्या गिधाडाने 27 दिवसांत 3,334 किमी प्रवास केला:राजस्थानमधील रणथंबोर व्याघ्र प्रकल्पात सुखरूप पोहोचले

मेळघाटच्या जंगलातून उड्डाण घेतलेल्या एका गिधाडाने राजस्थानपर्यंतचा प्रवास करून वन्यजीव क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ‘एक्स-67’ क्रमांकाच्या या 5 वर्षीय मादी भारतीय गिधाडाने अवघ्या 27 दिवसांत तब्बल 3,334 किलोमीटरचे…

45 हजार सभासद ‘अ’ वर्ग होणार:अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पहिल्या कार्यकारिणी बैठकीत ऐतिहासिक निर्णय

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यकारिणीची पहिली बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले, अशी माहिती महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी…

शेतीला पाणी देण्यावरून ज्येष्ठावर कुऱ्हाडीने हल्ला:लोणीकंद परिसरात चुलत भावाविरुद्ध गुन्हा दाखल

शेतीला पाणी देण्यावरून झालेल्या वादातून एका 61 वर्षीय ज्येष्ठावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला आहे. ही घटना पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई गावात घडली. या प्रकरणी जखमी जालिंदर नामदेव नागवडे यांनी लोणीकंद पोलिस…

30 जूनपूर्वी 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार कोटींची कर्जमाफी:उष्माघाताने मृत्यू झाल्यासही मिळणार मदत; विधानसभेत कृषिमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. नियम 293 अन्वये शेतीच्या प्रश्नांवर झालेल्या चर्चेला उत्तर देताना राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अनेक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक घोषणा केल्या आहेत. “महायुती सरकार…

शिवसेना एकत्रिकरणाच्या विधानापूर्वी बच्चू कडूंनी उपमुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली का?:शिंदेंची संमती असेल तर दोन्ही शिवसेना एकत्र आणण्यासाठी आम्हीही प्रयत्न करू- भाजप

बच्चू कडू यांना दोन्ही शिवसेना एकत्र याव्या असे वाटत असेल हे विधान करण्यापूर्वी कडू यांनी एकनाथ शिंदे यांची परवानगी घेतली आहे का? दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात असे जर एकनाथ शिंदे…

2030पर्यंत महाराष्ट्र देशातील सर्वात कमी वीजदर असलेले राज्य बनेल:मुख्यमंत्र्यांची ग्वाही; सतेज पाटील-भाई जगताप यांच्या प्रश्नांवर दिले उत्तर

विधान परिषदेत वीजदर, स्मार्ट मीटर, सौर ऊर्जा आणि खंडित वीजपुरवठ्याच्या समस्यांवरून काँग्रेस आमदार सतेज (बंटी) पाटील आणि भाई जगताप यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. विरोधकांच्या या प्रश्नांना उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री…

error: Content is protected !!