शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी समाज, कुटुंब, प्रशासनाने एकत्र यावे:सावित्रीआई फुले गौरव पुरस्कार सोहळ्यात पापळकर यांचे प्रतिपादन‎

प्रशासनाची शेतकरी सहाय्यक धोरणे, समाजाचा सहभाग आणि कुटुंबाचा पाठिंबा यामुळे शेतकरी आत्महत्या थांबवण्यात यश मिळवता येईल, असे प्रतिपादन सोशल फोरमच्या वतीने आयोजित करण्यात आलेला निशुल्क बी-बियाणे वाटप कार्यक्रम तसेच क्रांतिज्योती…

डिजिटल गेमने मातीतील पारंपरिक देशी खेळांकडे मुलांनी फिरवली पाठ:सध्याच्या घडीला मुले मोबाइल, व्हिडिओ गेममध्ये व्यस्त, मैदानांपासून दूर‎

मैदानी खेळ आणि विद्यार्थी यांचे नाते फार पूर्वीपासूनचे आहे. १० ते १५ वर्षांआधी शाळेला सुटी लागली की, सकाळी व सायंकाळी मुले-मुली घराचे अंगण, गल्ली बोळात, रानात, वनात, मैदानात खेळताना दिसायची.परंतु,…

रात्रीच्या वादळात 7 ठिकाणी झाडे कोसळली:अवकाळी पावसामुळे शहरामधील विद्युत पुरवठा खंडित; वाहतुकही खोळंबली‎

शहरात रविवार १४ रोजी रात्री ७ वाजताच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे ७ ठिकाणी मोठे वृक्ष कोसळून विद्युत पुरवठा खंडित झाला. त्याचप्रमाणे बराचवेळ वाहतूकही खोळंबली होती. बेलपुरा, मोतीनगर, भगतसिंग चौक, पुंडलिक…

जलकुंभाची पाइपलाइन फुटली, 6 हजार कुटुंब सापडले अडचणीत:वल्लभनगर,आनंदनगर, गडगडेश्वरचा भाग पाण्याविना‎

शहरातील दाट लोकवस्तीचा भाग असलेल्या पार्वती नगर परिसरातील जलकुंभातून घरोघरी पाणी पोहोचवणाऱ्या जलवाहिनीला गळती लागल्यामुळे आज, सोमवारचा पाणी पुरवठा खंडित झाला. या जलवाहिनीशी सुमारे ६ हजार कुटुंब म्हणजेच २५ हजार…

नांदगाव पेठ ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले:आरक्षण सोडत जाहीर, साेडतीने समीकरणात बदल; गावांत इच्छुकांच्या हालचालींना वेग‎

नांदगाव पेठ नांदगाव पेठ ग्रामपंचायत २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.आरक्षण जाहीर होताच इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग आला असून गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. २०११…

हवामान:मान्सून ‘बेपत्ता’: उपग्रहाने पाठवलेल्या छायाचित्रांत भारतावरील ढग गायब, देशात 4 ते 15 जूनदरम्यान 64% कमी पावसाची नोंद

देशातील एका मोठ्या भागाच्या सॅटेलाइट छायाचित्रांमधून नैऋत्य मोसमी पावसाचे (मान्सूनचे) ढग गायब होऊ लागले आहेत. त्याच वेळी, दक्षिण आणि मध्य भारताच्या अनेक भागांत मान्सून दाखल झाला असला तरी देशातील मोठ्या…

“खान्देश एक्स्प्रेस’मुळे जळगाव ते संभाजीनगर प्रवास तासाभरात शक्य:नव्या सहापदरी महामार्गाचा सर्वेक्षण अहवाल तयार, 61 गावांतील 1600 हे. जमिनीचे संपादन

खान्देश आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या पहिल्या ‘ग्रीनफील्ड’ सहापदरी महामार्गाचा सर्वेक्षण अहवाल तयार झाला आहे. धरणगाव तालुक्यातील पाळधी येथून सुरू होणारा हा महामार्ग छत्रपती संभाजीनगरजवळील चौका गावाजवळून ‘सावंगी इंटरचेंज’द्वारे थेट समृद्धी महामार्गाला…

धक्कादायक:‘छावा’ सिनेमातील अभिनेत्री संचिताची आत्महत्या; सुसाइड नोट सापडली नाही, खोली आतून बंद होती

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ टीव्ही मालिका आणि ‘छावा’ सिनेमात ताराराणीची भूमिका करणारी २२ वर्षीय अभिनेत्री संचिता मच्छिंद्र उगलेने नालासोपारा येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. १४ जून रोजी सायंकाळी…

एकजूट बैठकीनंतर 24 तासांत उद्धवसेनेवर फुटीचे ढग दाटले:7 खासदार स्वतंत्र गट स्थापण्याच्या तयारीत असल्याची चर्चा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर हाती घेतले असून उद्धवसेनेचे लोकसभेतील ७ खासदार त्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू होताच उद्धव ठाकरेंनी १४ जून रोजी मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली. त्यास ९…

महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 22 जूनपासून 10 जुलैपर्यंत चालेल:शेतकरी कर्जमाफी अटींवरून विरोधकांची सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी

महाराष्ट्र विधानसभेचे आगामी पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै दरम्यान होणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत या ३ आठवड्यांच्या सत्रावर शिक्कामोर्तब झाले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी व विरोधक…

error: Content is protected !!