नवीन अभ्यासक्रमासाठी शिक्षकांना प्रशिक्षण, 10 जुलै अंतिम तारीख:राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेने जारी केले वेळापत्रक

राज्यात यंदा इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला असून, नवी पाठ्यपुस्तके लागू झाली आहेत. या बदललेल्या अभ्यासक्रमासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण अद्यापही अपूर्ण आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण…

पेरणीसाठी दमदार पावसाची गरज; शेतकरी बांधव प्रतिक्षेत:अधूनमधून पावसाची हजेरी, मात्र पेरणीसाठी ओल नाही‎

तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने अधूनमधून हजेरी लावली असली तरी अद्याप पेरणीयोग्य दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप हंगामाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. सर्वत्र समाधानकारक पावसाची…

ग्रामगीते प्रार्थनेच्या संस्कारांचा दीप 35 वर्षांपासून ठेवला तेवत:तुकडोजी महाराजांच्या विचारांतून कलावंत घडवणारे चिंचमंडळ गाव‎

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिलेल्या ग्रामगीतेच्या विचारांचा आणि सामुदायिक प्रार्थनेच्या संस्कारांचा दीप गेली ३५ वर्षे अखंड तेवत ठेवणारे चिंचमंडळ हे गाव आज आदर्श ग्रामविकासाचे प्रेरणास्थान ठरत आहे. सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून गावात…

आ. राजू तोडसाम यांच्या पत्नीच्या वाहनाला धडक:प्रिया तोडसाम यांच्यासह इतर जखमी, चालकाविरुद्ध गुन्हा‎

नागपूर-तुळजापूर महामार्गावरील गोधणी चौफुलीलगत असलेल्या हनुमान मंदिराजवळ शुक्रवारी रात्री एक भीषण अपघात घडला. एका भरधाव आणि अनियंत्रित १४ टायर ट्रकने आमदार राजू तोडसाम यांच्या पत्नी प्रिया तोडसाम यांच्या वाहनाला समोरून…

पूरग्रस्त क्षेत्रातील 169 गावांत सतर्कता:साथरोग रोखण्यासाठी औषधसाठा, आरोग्य पथके तैनात‎

मान्सून काळात पूर, पाणी साचणे आणि त्यानंतर उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभागाने विशेष खबरदारी घेतली आहे. जिल्ह्यातील पूरप्रवण व आरोग्यदृष्ट्या संवेदनशील अशा १६९ गावांची निवड केली आहे. तेथे…

105 गावांत कायदा-सुव्यवस्था सक्षम करू:मारेगाव पोलिस ठाण्यात प्रशासकीय खांदेपालट‎

तालुक्याला सुरक्षित आणि भयमुक्त वातावरण देण्याच्या उद्देशाने पोलिस प्रशासनात एक महत्त्वाचा आणि सकारात्मक बदल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक शाम वानखेडे यांच्या बदलीनंतर, तरुण आणि अभ्यासू अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक…

वर्षभरापासून बेपत्ता असलेला “प्रकाश’ सुखरूप परतला घरी:हरवलेली आशा पुन्हा पल्लवित, वर्षभराच्या विरहानंतर धनदर कुटुंबाच्या डोळ्यांत आनंदाश्रू‎

एखाद्या आईच्या डोळ्यांतील अश्रू, बहिणीच्या मनातील प्रतीक्षा आणि कुटुंबाच्या हृदयातील वेदना शब्दांत मांडता येत नाहीत. मात्र, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या “नंददीप फाउंडेशन’च्या अथक प्रयत्नांमुळे आज एक सुवर्णक्षण साकार झाला. मानसिक संतुलन…

अवैध उपशानंतर खनिकर्म विभागाचे पथक पाहणीसाठी पोहोचले घाटावर:मुदत संपल्यावर पथक बोरी-चातारी घाटावर दाखल‎

पैनगंगा नदी पात्रातील हर्रासी न झालेल्या बोरी-चातारी रेतीघाटावर रेती हंगाम २०२६ मध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन झाले आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी या विद्रुप झालेल्या नदीपात्राची पाहणी करण्याची मागणी तक्रारकर्त्यांनी लावून…

पांढरकवडा येथील जनतेचा पाणीप्रश्न लागला मार्गी:आ. संजय देरकर यांचा पुढाकार दोन दिवसांत दिलेल्या आश्वासनाची केली पूर्तता‎

पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आलेल्या पांढरकवडा ग्रामस्थांच्या हाकेला आमदार संजय देरकर यांनी प्रतिसाद देत अवघ्या दोन दिवसांत दिलेले आश्वासन पूर्ण करून दाखवले आहे. गावात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिकांचे…

972 ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीकडे जिल्ह्याचे लक्ष:सदस्यपदांच्या सुमारे 8,400 जागांसाठी आज प्रक्रिया; ग्रामीण राजकारणाला मिळणार आता नवी दिशा‎

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज, १२ जून रोजी ९७२ ग्रामपंचायतींसाठी सदस्यपदांच्या आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्हाभरातील सुमारे ८ हजार ४०० सदस्यपदांचे आरक्षण निश्चित होणार असल्याने इच्छुक उमेदवार, गावपुढारी…

error: Content is protected !!