शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन:ऑपरेशन टायगरमुळे एकनाथ शिंदेंच्या भाषणाकडे लक्ष, बंडखोर खासदारांच्या जाहीर पक्षप्रवेशाची उत्सुकता!

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आजचा १९ जून हा दिवस अत्यंत ऐतिहासिक आणि मैलाचा दगड ठरणारा ठरला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला तब्बल चार वर्षांनंतरचा सर्वात मोठा धक्का देत उपमुख्यमंत्री एकनाथ…

नाशिकमध्ये परतताच राजाभाऊ वाजेंचे जंगी स्वागत:म्हणाले- 100 कोटींच्या ऑफरची चर्चा, पण मी विचारांशी प्रामाणिक राहिलो; शिवसैनिकांनी केली पुष्पवृष्टी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले असताना, ठाकरे गटासोबत राहिलेले नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे नाशिकमध्ये दाखल झाले. नाशिक रोड रेल्वे स्थानकावर शिवसैनिकांनी त्यांचे ढोल-ताशांच्या…

ठाकरेंची साथ सोडताच समर्थकांचीही पाठ?:ओमराजेंना सोशल मीडियावर दणका; अवघ्या दोन दिवसांत 15 हजार फॉलोअर्स घटल्याची चर्चा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या सहा खासदारांमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. ठाकरे गटाच्या संसदीय बैठकीला…

न्यायालयाच्या बंदीनंतरही ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांचे मध्यरात्रीपासून आंदोलन:23 हजार कामगार आजपासून संपावर, मुंबईकरांचे अतोनात हाल

मुंबईची दुसरी जीवनवाहिनी मानली जाणारी ‘बेस्ट’ (BEST) बस सेवा काल (१८ जून) मध्यरात्री १२ वाजेपासून पूर्णपणे ठप्प झाली आहे. बेस्ट संयुक्त कृती समितीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या या संपाचा मुंबईतील…

मी सुषमा अंधारेंना उत्तर द्यायला बांधील नाही!:अशा नेत्यांमुळेच वीट आला असावा; वडिलांच्या बंडखोरीनंतर कृष्णा आष्टीकरांचा संताप

ठाकरे गटातून बंडखोरी करत हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी…

भेसळयुक्त पनीरपाठाेपाठ बाजारातून ‘शुद्ध तूप’ गायब:गरेदार, पिवळेधम्मक, विनालेबल बरण्यांतून हाेत असे विक्री

बाजारातून पनीर गायब झाल्यानंतर आता ‘शुद्ध’ म्हणून विकले जाणारे भेसळयुक्त तूपही अचानक गायब झाले आहे. कोणतीही नोंद किंवा लेबल नसलेल्या बरण्यांमधून होणारी ही धोकादायक विक्री अचानक थांबली आहे. यामुळे आतापर्यंत…

संभाजीनगरात ‘तुम्ही येथे का बसलात?’ विचारत भावा-बहिणीवर चाकूने हल्ला:कॉलेज कॅम्पसमध्ये गुंडगिरी!, सिटी चौक पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

बी.ए. प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी बहिणीसह कॉलेजमध्ये गेलेल्या तरुणावर दोघांनी चाकू व धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तरुणाच्या छाती, पाठीवर आणि गळ्याजवळ वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या तरुणावर…

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने केळीचे नुकसान:बळीराजा संकटात, पणज, बोचरा, रुईखेड, महागाव, अकोली जाहागीर, धामणगाव येथे फटका‎

तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे काढणीवर आलेल्या केळीच्या बागा भुईसपाट झाल्या असून, शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान…

बोरगाव मंजू परिसरात खरिपाच्या पेरण्या रखडल्या:शेतकऱ्यांचा जीव टांगणीला, पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण, मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता‎

यावर्षीच्या खरीप हंगामासाठी बोरगाव मंजू व परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे वेळेत आटोपून ठेवली आहेत. मात्र, पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. चालू हंगामातील मृग नक्षत्र पूर्णपणे कोरडे…

मुलांनी 4 हजार बिजांची “सीड बँक’ केली तयार:निसर्गाच्या संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी घालून दिला एक अनोखा आदर्श‎

चार भिंतींच्या पलीकडचे शिक्षण घेत अकोल्यातील विद्यार्थ्यांनी निसर्गाच्या संवर्धनासाठी एक अनोखा आदर्श घालून दिला आहे. यंदाच्या उन्हाळ्याच्या सुटीत विद्यार्थ्यांनी जवळपास ४ हजार बीजांचे संकलन केले आहे. विद्यार्थ्यांनी गोळा केलेली ही…

error: Content is protected !!