शेतकऱ्याची अतिवृष्टीमुळे नैराश्यातून आत्महत्या
रोहपट (डुबली पोड) येथील घटना सुरेश पाचभाई, मारेगाव मारेगाव तालुक्यातील रोहपट (डुबली पोड) येथील भीमा तुकाराम आत्राम (वय ६१) या शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळे शेतीचे झालेले नुकसान आणि आर्थिक अडचणींमुळे नैराश्येतून आत्महत्या...