मुंबईत महायुतीचाच महापौर होणार:देवेंद्र फडणवीस – एकनाथ शिंदेंत फोनवरून चर्चा; CM दावोसवरून परतल्यानंतर सुटणार BMC चा तिढा

मुंबई महापालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजप व शिंदे गटाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. पण महापौर कोणत्या पक्षाचा होणार? या मुद्यावरून दोन्ही पक्षांत जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र…

भाजपचा एकनाथ शिंदेंवर प्रचंड दबाव:आता ठाण्याच्या महापौर पदावरही सांगितला दावा; आमदार निरंजन डावखरे यांनी टाकला डाव

मुंबई महापालिकेचा महापौर कोण होणार? या मुद्यावरून भाजप व शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे. शिंदे गटाने भाजपपुढे अडीच वर्षांच्या महापौरपदाचा प्रस्ताव ठेवून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला प्रत्युत्तर…

नगसेवकांना ज्याची प्रतीक्षा, त्याची तारीख अन् वेळ ठरली:राज्यातील 29 मनपांतील महापौर पदाचे आरक्षण ठरवण्यासाठी गुरुवारी सोडत

राज्यातील 29 महानगरपालिकांमधील महापौर पदाच्या आरक्षणासंदर्भात महत्त्वाची हालचाल सुरू झाली असून, या विषयावर तोडगा काढण्यासाठी आणि आरक्षण ठरवण्यासाठी नगरविकास विभागाकडून उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने याबाबत…

मुंबईत बिहारच्या नितीश सरकारचा मास्टरस्ट्रोक:30 मजली ‘बिहार भवन’ उभारून आर्थिक राजधानीत ताकद वाढवणार; 314.20 कोटी रुपयांचा खर्च

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आता बिहार सरकारची ठळक आणि भक्कम उपस्थिती दिसणार आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहार सरकारने मुंबईत अत्याधुनिक आणि भव्य ‘बिहार भवन’ उभारण्याचा निर्णय घेतला…

केळापूर तालुका प्रेस क्लबतर्फे घुबडी येथील मुलींची क्रिकेट टीम दत्तक

ग्रामीण मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा उपक्रम पांढरकवडा | प्रतिनिधी : सागर मुडे ग्रामीण भागातील मुलींमध्ये खेळाविषयी आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि संघभावना विकसित करण्याच्या उद्देशाने केळापूर तालुका प्रेस क्लबने घुबडी येथील मुलींची क्रिकेट टीम दत्तक घेतली आहे. जनहित संस्था, पांढरकवडा यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या “निर्मिती – The Gang of Girls” या उपक्रमांतर्गत ग्रामीण मुलींसाठी विशेष क्रिकेट स्पर्धेचे … Read more

बुरांडा–खापरी रस्त्याची थट्टा : लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ रस्त्यावर, विकास फक्त भाषणात!

सुरेश पाचभाई | मारेगाव स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे ढोल वाजत असताना मारेगाव तालुक्यातील खापरी ग्रामस्थ मात्र आजही चिखल, खड्डे आणि उखडलेल्या रस्त्यांतून जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. बुरांडा–खापरी या अडीच किलोमीटरच्या एकमेव रस्त्याचा प्रश्न गेली अनेक वर्षे केवळ “मंजुरीत”च अडकलेला असून प्रत्यक्षात लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे नागरिकांचे हाल थांबण्याचे नाव घेत नाहीत. सन २०२१–२२ मध्ये तब्बल १७ वर्षांनंतर … Read more

म्हैसदोडका येथे श्री तुकडोजी महाराज पुण्यस्मरण व सर्व संत स्मृतीदिन सोहळा संपन्न

सुरेश पाचभाई / मारेगाव मारेगाव तालुक्यातील म्हैसदोडका येथे ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ५७ व्या पुण्यस्मरणानिमित्त तसेच सर्व संत स्मृतीदिनानिमित्त दोन दिवसीय धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा शनिवार, दि. १७ जानेवारी २०२६ व रविवार, दि. १८ जानेवारी २०२६ रोजी हनुमान देवस्थान, म्हैसदोडका (ता. मारेगाव, जि. यवतमाळ) येथे उत्साहात … Read more

करणवाडीत अखंड श्रीकृष्ण कथा सप्ताहाचा आज तिसरा दिवस

सुरेश पाचभाई, मारेगाव मारेगाव तालुक्यातील करणवाडी नगरीत समस्त ग्रामवासीयांच्या वतीने अखंड श्रीकृष्ण कथा सप्ताह सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून आज या सोहळ्याचा तिसरा दिवस आहे. हा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम दि. १६ ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत दररोज दुपारी १.०० ते ५.०० या वेळेत श्री. तात्याजी लटारी जिवतोडे यांच्या शेतात, जिल्हा परिषद शाळेसमोर, … Read more

गडचिरोलीतील 175 जिल्हा परिषद शाळांचा कायापालट:‘शाळा परिवर्तन प्रकल्पा’मुळे दुर्गम भागातील मुलेही होतील स्मार्ट

गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासी भागांमधील १७५ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळांचा ‘शाळा परिवर्तन प्रकल्प’ (स्कूल ट्रान्सफॉर्मेशन प्रकल्प) अंतर्गत कायापालट करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सुरू झालेला…

महापौर कोण होणार हे राऊत नव्हे, मुंबईकरांनी ठरवले:’देवा’भाऊ घरात बसणारे नाही काम अन् विकास करणारे मुख्यमंत्री- नवनाथ बन

देवाभाऊ हे तुमच्यासारखे घरात बसणारे मुख्यमंत्री नाहीत. त्यांना महाराष्ट्राला नंबर एकवर न्यायचे आहे. उद्धव ठाकरे अडीच वर्षे घरात बसले होते साधे मंत्रालयात जाण्याची त्यांची हिंमत नव्हती. देवाभाऊ हे जनतेत सुद्धा…

error: Content is protected !!