महापौर रितू तावडेंच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल:किशोरी पेडणेकर म्हणाल्या- प्रत्येक भाषणानंतर सारवासारव करावी लागतेय; सुषमा अंधारेंचाही टोला

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी जैनमुनी नम्रमुनी यांच्या चमत्कारामुळे आपली घशाची समस्या दूर झाल्याचा दावा केला आहे. भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांमुळे अवघ्या महाराष्ट्रात अंधश्रद्धेविरोधात संतापाची लाट उसळली असताना त्यांनी…

रत्नागिरी-दिवा पॅसेंजर ट्रेन दादरपर्यंत नेण्याची मागणी फेटाळली:खासदार रवींद्र वायकरांनी दिली माहिती; कोकण रेल्वेचा मार्गही बदलणार

मुंबईतून कोकणात जाणारी ट्रेन रत्नागिरी-दिवा पॅसेंजर ट्रेन ही पूर्वीप्रमाणेच दादर स्थानकापर्यंत चालवण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली होती. ही मागणी रेल्वे खात्याने फेटाळून लावली असल्याची माहिती समोर…

महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला:मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सहकार्याने ‘साकळाई’चे स्वप्न होणार पूर्ण, विखे पाटलांची माहिती

श्रीगोंदा व अहिल्यानगर या दोन तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाला वरदान ठरणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली आहे. यामुळे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या ३२ गावांतील १० हजार हेक्टर क्षेत्राला पाणी…

मुंबईच्या महापौर रितू तावडे ट्रोलर्सवर संतापल्या:म्हणाल्या – तुमच्या घरात आया-बहिणी आहेत की नाही? जिभेला काही हाड आहे की नाही?

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी जैनमुनी नम्रमुनी यांच्या चमत्कारामुळे आपली घशाची समस्या दूर झाल्याचा दावा केला आहे. भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांमुळे अवघ्या महाराष्ट्रात अंधश्रद्धेविरोधात संतापाची लाट उसळली असताना त्यांनी…

गॅस – पेट्रोल तुटवडाही नेहरूंमुळेच झाला:विजय वडेट्टीवार यांचा भाजपला खोचक टोला; जनतेच्या संयमाचा अंत न पाहण्याचा इशारा

राज्यातील जनता गॅस सिलिंडरसाठी तासनतास रांगेत उभी आहे. हायवेवरील हॉटेल्स बंद पडली आहेत. काँग्रेस कार्यालयाबाहेरील हॉटेल्सही ओस पडली आहेत. पण सत्ताधाऱ्यांची बनवाबनवी अजूनही सुरूच आहे, अशी टीका काँग्रेस नेते विजय…

आचार्य नयन पद्मसागरांकडून वादग्रस्त विधान:महाराणी ताराराणी जैन असल्याचा केला उल्लेख; मराठीची रचनाही जैन आचार्यने केल्याचा दावा

मुंबईत आयोजित जैन समुदायाच्या एका कार्यक्रमात बोलताना आचार्य नयन पद्मसागर यांनी ‘स्वराज्यरक्षक महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या होत्या’ असे विधान केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. औरंगजेबाचा…

रोहित पवारांनी राष्ट्रवादीत फूट पाडण्यासाठी दिले 5 कोटींचे पॅकेज:खोटे आरोप करण्यासाठी खास नेमणुकाही केल्या, सूरज चव्हाण यांचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडण्यासाठी तथा पक्षाच्या नेत्यांची बदनामी करण्यासाठी एका एजन्सीला तब्बल 5 कोटी रुपयांचे पॅकेज दिल्याचा आरोप राष्ट्रवादीचे सरचिटणीस…

छत्रपती संभाजीनगरात आठवडी बाजार बंदच्या निर्णयाला विरोध:संजय केणेकरांचा संताप, कष्टकऱ्यांचा बळी नको; निर्णय मागे घेण्याची मागणी

छत्रपती संभाजीनगरात आठवडी बाजार बंद करण्याच्या निर्णयाला आमदार संजय केणेकर यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. सामान्य नागरिक, कष्टकरी आणि लहान विक्रेत्यांवर याचा परिणाम होणार असल्याने हा निर्णय तातडीने स्थगित करावा,…

तंजावरच्या मराठी काव्य परंपरेचा ठेवा उलगडणार!:ज्येष्ठ संशोधक डॉ. सतीश बडवे यांना रवींद्रनाथ टागोर नॅशनल फेलोशिप जाहीर

संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी भाषा व वाङ्गमय विभागाचे माजी प्रमुख, संशोधक, समीक्षक डॉ. सतीश बडवे यांना भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाची रवींद्रनाथ टागोर नॅशनल फेलोशिप…

पत्नीच्या किडनी दानावर शिवदीप लांडेंची मन हेलावणारी प्रतिक्रिया:किडनी दानाने वडिलांना दिलं आयुष्य; लांडेंचा भावनिक खुलासा

मुंबईत शिंदे गटाचे पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांच्यावर सोमवारी किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. गंभीर मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असलेल्या शिवतारे यांची दोन्ही किडनी निकामी झाल्याने त्यांना नियमित डायलिसिस घ्यावे…

error: Content is protected !!