नोकरभरती परीक्षांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय:एकाच कॅडरसाठी एकच परीक्षा; प्रक्रियेत बदलाचा विद्यार्थ्यांना फायदा

राज्यातील शासकीय नोकरभरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुसूत्र करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. सध्या राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील अनेक भरती परीक्षा खासगी संस्थांकडून घेतल्या जातात. प्रामुख्याने टाटा…

युद्धाचा महाराष्ट्रावर परिणाम:संभाजीनगरात कारखाने बंद होण्याच्या मार्गावर; गॅसचा मुंबईसह ठाणे, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अकोल्यातल्या हॉटेलांना फटका

मध्यपूर्वेतील अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम आता महाराष्ट्रात स्पष्टपणे दिसू लागले आहेत. या युद्धामुळे गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून एलपीजी आणि एलएनजी गॅसचा तुटवडा निर्माण…

सोशल मीडियातील बदनामीवर सरकार कठोर:कायदेशीर तरतुदी तपासण्यासाठी DG च्या नेतृत्वात समिती, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या बदनामीविरोधात कायदेशीर तरतूद करण्यासाठी पोलिस महासंचालकांच्या नेतृत्वात एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली. ही समिती सरकारला या प्रकरणी एखादा नवा कायदा…

विधिमंडळ कामकाज:मुंबईतील महिलांसाठी ‘लवकर या लवकर जा’ योजना; 180 दिवसांची प्रसूती रजाही मिळणार – सुनेत्रा पवार

राज्याच्या राजकारणाच्या केंद्रबिंदू ठरलेल्या विधिमंडळात आज पुन्हा एकदा जोरदार घडामोडी घडण्याची शक्यता आहे. आज सभागृहात अर्थसंकल्पावरील चर्चेचा समारोप होईल. त्यानंतर मुख्यमंत्री त्याला उत्तर देतील. तत्पूर्वी, विरोधी पक्ष अर्थसंकल्पातील विविध तरतुदींवर…

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 306 कोटींचा निधी:मंत्री छगन भुजबळ यांनी दिली माहिती; साधुग्रामसाठी 100% निधी मिळणार असल्याचा दावा

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी केंद्र सरकारने तब्बल 306 कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज सोमवारी दिली. यावेळी…

राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांवर ब्रेक:सरकारचा मोठा निर्णय; ट्रॅफिक जामवर लगाम, नवीन धोरण अंतिम झाल्यानंतरच पुन्हा परवाने

राज्यात वाढत चाललेली वाहतूक कोंडी आणि शहरी प्रदूषण या गंभीर समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात आज म्हणजेच 9 मार्चपासून नवीन ऑटो रिक्षांना परवाने देण्याची प्रक्रिया…

टीम इंडियाच्या विजयाच्या जल्लोषाला महाराष्ट्रात गालबोट:अकोल्यात दगडफेक, पुण्यात हुल्लडबाजी; तर सांगलीत फटाक्यांमुळे आग

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय संघाने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ वर आपले नाव कोरले. या ऐतिहासिक विजयाने संपूर्ण देश आनंदाने न्हाऊन निघाला असून महाराष्ट्रातही ठिकठिकाणी…

काँग्रेसचा भाजपाच्या प्रज्ञा सातवांना डिवचण्याचा प्रयत्न?:काँग्रेसच्या आंदोलनाला कळमनुरीतून झालेली सुरुवात राजकीय वर्तुळात बनली चर्चेचा विषय

शेतकऱ्यांसह विविध प्रश्‍नांवर काँग्रेसने कळमनुरी येथून सुरु केलेले आंदोलन भाजपाच्या डॉ. प्रज्ञा सातव यांना डिवचण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसचे हे आंदोलन जिल्हयातील राजकिय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे….

उद्धव ठाकरेंना मदत हवी असल्यास त्यांनी एकनाथ शिंदेंशी संपर्क करावा:शिंदे साहेबांचे मन मोठे; शिवसेना नेत्याच्या सल्ल्यामुळे रंगली चर्चा

सध्या राज्याच्या राजकारणात विधान परिषदेच्या सदस्यत्वावरून मोठी चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा विधान परिषद सदस्य म्हणून असलेला कार्यकाळ 13 मे रोजी संपणार आहे. त्यामुळे…

बड्या नेत्यांकडून व्ही. के. सिंगला संरक्षण:रोहित पवारांचा मोठा दावा, अखिलेश यादवांची भेट घेत संसदेत आवाज उठवण्याची मागणी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाला आता राजकीय वळण लागले असून, आमदार रोहित पवार यांनी याप्रकरणी खळबळजनक दावे केले आहेत. “अजितदादांचे विमान पडले की पाडले गेले? हा आमचा…

error: Content is protected !!