चंद्रपूर नगरपरिषद निवडणूक निकाल:काँग्रेसचे वर्चस्व, मात्र भद्रावतीत भाजपच्या वृषाली पांढरेंचा ‘एक’ मताने थरारक विजय

चंद्रपूर जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांच्या निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले असून, यात काँग्रेसने 7 जागांवर विजय मिळवत आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीत माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली…

केडीएमसीमध्ये महायुतीला तडा?:एकनाथ शिंदे म्हणतात ‘एकत्र’, तर रवींद्र चव्हाणांचा ‘स्वबळा’चा नारा; राजकीय वर्तुळात खळबळ

राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढवण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असली, तरी कल्याण-डोंबिवलीत मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केडीएमसी निवडणूक…

मुंबईत भाजपला रोखण्यासाठी ‘मविआ’ची मोर्चेबांधणी:संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन; ठाकरे-राज युतीही अंतिम टप्प्यात

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. मुंबईत भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्र लढावे, यासाठी शिवसेना ठाकरे पक्ष कमालीचा आग्रही असल्याचे दिसत आहे. याच…

नगरपालिका निवडणुकीत भाजपने मोडले 30 वर्षांचे रेकॉर्ड:48 टक्के नगरसेवक एकट्या पक्षाचे, विजयाचे खरे मानकरी कार्यकर्ते – मुख्यमंत्री फडणवीस

राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष आज नागपुरातील ‘रामगिरी’ बंगल्यावर पाहायला मिळाला. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एकट्याने 200 पेक्षा अधिक नगराध्यक्ष निवडून आणत विरोधकांचा सुपडा…

अजित पवार पुण्यात करणार काँग्रेसशी आघाडी?:सतेज पाटलांशी फोनवरून साधला संवाद; भाजपला कोंडीत पकडण्याचा टाकणार डाव

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महापालिकेच्या निवडणुकीत आपला मित्रपक्ष असणाऱ्या भाजपला धोबीपछाड देण्यासाठी काँग्रेसशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या प्रकरणी त्यांनी काँग्रेस…

भाजपने सुधीर मुनगंटीवारांना नेहमीच ताकद दिली:मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधान; चंद्रपूरच्या पराभवावर करणार आत्मचिंतन

चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपच्या पराभवानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षावर सडकून टीका केली आहे. त्यामुळे भाजपने आता त्यांच्याशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. चंद्रपुरात जे काही घडले त्यावर नक्कीच आम्हाला आत्मचिंतन…

ठाकरे बंधुंची युती ‘प्रीतिसंगम’ नाही तर ‘भीतीसंगम’:नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर घणाघात, पैसे वाटले असल्यास पुरावे देण्याचे आव्हान

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीला ‘प्रीतिसंगम’ असे गोंडस नाव दिले असले, तरी प्रत्यक्षात हा ‘प्रीतिसंगम’ नसून मुंबई महापालिका गमावण्याच्या धास्तीने झालेला ‘भीतीसंगम’…

कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो:पण आता वेळ आलीय, नीतेश राणेंचा इशारा; नीलेश म्हणाले – नारायण राणेंना बाजूला सारल्याने पराभव

‘पक्षाच्या, माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो. पण आता ती वेळ आली आहे,’ असे म्हणत भाजप नेते आणि मंत्री नीतेश राणे यांनी आता बोलण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे ते…

मुंढवा भूखंड घोटाळ्यात मोठा ट्विस्ट:पॉवर ऑफ अटॉर्नीवर पार्थ पवार, तेजवानीच्या सह्या; अंजली दमानिया, कुंभारांनी समोर आणले दस्तऐवज

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित मुंढवा भूखंड घोटाळ्यात एक नवा ट्विस्ट आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया व विजय कुंभार यांनी या प्रकरणी पार्थ पवार व…

‘आयुष्मान भारत’ योजनेंतर्गत 1356 गंभीर आजारांवर मोफत उपचार:पात्रता, कागदपत्रे आणि कार्ड कसे काढायचे? जाणून घ्या सर्वकाही

आयुष्मान भारत योजनेचे महाराष्ट्रातील स्वरूप अतिशय व्यापक आहे. महाराष्ट्रात ही योजना ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY)’ आणि राज्य सरकारची ‘महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना यांच्या एकत्रीकरणातून राबवली…

error: Content is protected !!